शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत महिलेवर सामूहिक बलात्कार

By admin | Updated: June 25, 2014 01:22 IST

शहरातील 24 वर्षाच्या महिलेला नोकरीचे आमिष दाखवून मध्य प्रदेशातील खंडवा येथे पळवून नेऊन तिच्यावर तेथे 11 इसमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

उल्हासनगर : शहरातील 24 वर्षाच्या महिलेला नोकरीचे आमिष दाखवून मध्य प्रदेशातील खंडवा येथे पळवून नेऊन तिच्यावर तेथे 11 इसमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. महिलेच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोन महिलांसह 11 जणावर गुन्हा दाखल झाला आहे.  
उल्हासनगर कॅम्प नं़ 4, आशेळे पाडय़ात राहणा:या या महिलेला रश्मी ऊर्फ ज्योती किशोर चांदवाणी व नीतू ऊर्फ कोमल हितेश रिवानी यांनी भरपूर पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून 3क् एप्रिल रोजी पंजाब मेलने खंडवा येथे नेले व तिला अनोळखी व्यक्तीच्या ताब्यात देऊन पलायन केले. 1क् ते 11 अनोळखी इसमांनी महिलेला खंडव्यातील झोपडपट्टीत नेऊन सलग दोन दिवस सामूहिक बलात्कार केले व इतरांसोबत संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. या महिलेने पळ काढून, रेल्वेद्वारे उल्हासनगर गाठले व नातेवाइकाच्या मदतीने तक्रार दाखल केली़ पोलिसांनी अपहरणकत्र्या दोन महिलांसह 11 जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे. दोन्ही आरोपी महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.  (प्रतिनिधी)
 
च्पीडित महिलेच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोन महिलांसह 11 जणांवर गुन्हे दाखल. 
च् दोन्ही आरोपी महिला सेक्स रॅकेट चालवित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.