शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’ फाडणार उमेदवारांचा बुरखा

By admin | Updated: September 30, 2014 02:07 IST

निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांची खरी माहिती लोकांर्पयत पोहचवून त्यांना जागृत करण्याचे काम आम आदमी पक्ष करणार आह़े

पुणो : निवडणुकीसाठी उमेदवारांनी भरलेल्या प्रतिज्ञापत्रतून सर्व खरी  माहिती पुढे येतेच असे नाही़ निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांची खरी माहिती  लोकांर्पयत पोहचवून त्यांना जागृत करण्याचे काम आम आदमी पक्ष करणार आह़े 
लोकसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्यानंतर पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक न लढविण्याचा निर्णय घेतला होता़ त्यानुसार आप प्रत्यक्ष निवडणुक न लढविता या काळात संघटन मजबूत  करण्याचे काम करणार आह़े 
याबाबत आपच्या पुण जिल्हा सचिव आभा मुळे म्हणाल्या, प्रत्यक्ष निवडणूक न लढविण्याची आपची भूमिका असली तरी या काळात मतदार जागृती मोहिम राबविण्यात येणार आह़े
उमेदवारी अर्जाबरोबर प्रत्येकाला आपली मालमत्ता आणि गुन्हेगारीविषयीचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागत़े निवडणुक आयोगाला सादर केलेल्या या प्रतिज्ञापत्रचा आधार घेऊन उमेदवारांनी खरी माहिती दिली आहे का? हे तपासून पाहून ती समग्र माहिती लोकांर्पयत पोहचविण्याचा प्रयत्न केला जाईल़ त्यासाठी काही पथनाटय़ तयार करण्यात येणार आह़े ते कोप:या कोप:यावर सादर करुन लोकांर्पयत पोहचविली जाईल़ पत्रके काढून घरोघरी पोहचविणार आहोत़ 
कोणती व्यक्ती अथवा पक्षाला यात लक्ष्य न करता सर्व प्रमुख राजकीय पक्षांची माहिती लोकांर्पयत पोहचविणार आहोत़ त्यातून लोकांनी गुन्हेगारी पाश्र्वभूमी नसणा:या, लोकांना त्यांची कामे करेल, अशा उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले जाईल़ त्याचबरोबर मतदान आवश्यक करा, यासाठी प्रयत्न केला जाईल़ सर्व उमेदवारांपैकी कोणीही पसंत नसेल तरी मतदान करा, तुम्हाला नोटाचा पर्याय आह़े पण आवश्यक मतदान करा, यावर जनजागृतीत भर देण्यात येणार आह़े