हिवाळा सुरु होताच त्याचा परिणाम आपली त्वचा, शरीर आणि शारीरिक प्रक्रियांवर जाणवायला लागतो. हिवाळ्यात भूक वाढते आणि शारीरिक कष्ट काहीअंशी कमी होतात..... ...
ई-कॉमर्सला चालना मिळावी तसेच इंग्रजी भाषा न येणाऱ्या भारतीयांना मोबाईलचा वापर करणे सोईस्कर व्हावे यासाठी इंडियन स्टँडर्ड अॅक्टच्या १०(१) कायद्यानुसार भारतात विक्री होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये भारतातील भाषांचा समावेश करणे अनिवार्य असणार आहे. ...
डिजिटल युगाची सुरुवात झाली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे आणि त्याद्वारे त्याने डिजीटल विश्व अंगिकारलेले दिसत आहे. ...
बीदर : बीदर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पोलिओग्रस्त नागरिकांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबीर ७ व ८ नोव्हेंबर रोजी शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयात आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विकलांग कल्याण अधिकारी श्रीनिवास बल्लुरे यांनी शनिवारी दिली. ...
दिवाळी म्हणजे नवनवीन खाद्य-पदार्थांची मेजवानीच असते. त्यात स्वीट, मिठाई, शंकरपाडे आदी गोड पदार्थ तसेच तेल-तुपात तळलेल्या चकल्या, कारंज्या आदींमुळे नक्कीच वजन वाढते. .... ...