शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगा योजनेअंतर्गत फळबाग लागवडीकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:24 IST

मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत पिरुपटेलवाडी, कासार बालकुंदा, ममदापूर, तांबाळा व तांबाळवाडी या गावांना भेटी देऊन शेतकरी बांधवांशी आ. पवार यांनी ...

मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत पिरुपटेलवाडी, कासार बालकुंदा, ममदापूर, तांबाळा व तांबाळवाडी या गावांना भेटी देऊन शेतकरी बांधवांशी आ. पवार यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. शेतक-यांनी आधुनिक पद्धतीने शेती करत जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा उपयोग करावा. लातूर जिल्ह्यामध्ये सात प्रकारचे फळबाग लागवडीसाठी जमीन योग्य असून त्यामध्ये आंबा, सीताफळ, चिकू, पेरू,डाळिंब, कागदी लिंबू आदी पिके आहेत. मनरेगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेततळे घेऊन आपली जमीन ओलिताखाली आणता येते. असेही आ. पवार म्हणाले. यावेळी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे, पोलीस निरीक्षक रेवननाथ डमाले, सुनिल मुगळे, एच.एम. पाटील, मंडळाधिकारी निटुरे, ग्रामसेवक राजेंद्र धर्मशेट्टी, माडीबोने महादेव, शरद ढविले, कलबोने, ज्ञानेश्वर वाकडे, नितीन पाटील, प्रदीप कोडे, गोरोबा पेटकर, अभियंता गिरी, मनोहर मोरे, गोपाळे रामदुलारी, सुमन सारगे, जिजाबाई याटेकरे, सुरेश बिराजदार, ओम बिराजदार, संदीप औरादे, ओमकार स्वामी, बस्वराज पाटील, श्रीमंत मोरे, संतोष नायब, रानबा कावले, दयानंद मठपती, प्रकाश सोळंके, संजू इरलापल्ले, दयानंद इरलापल्ले, नागनाथ चिलमे, मौलासाब पटेल, सय्यद पटेल, व्यंकट आनपटे, महेश चिलमे, वाहेद पटेल, दिनकर गायकवाड, विष्णू राजोळे, सरपंच नसरुद्दीन मुसा पटेल, उपसरपंच राजेंद्र गायकवाड आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.