पश्चिम बंगालमध्ये शिपायांच्या सहा हजार जागांसाठी २५ लाखांवर बेरोजगारांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे यापैकी हजारावर अर्जदार हे बी.ए., एम.ए. आणि पीएचडीसारख्या पदव्या घेतलेले आहेत. ...
जळगावात प्राबल्य असलेल्या भाजपाला जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र अंतर्गत मतभेदाने बेजार केले आहे. पालकमंत्री बदलाची मात्रादेखील प्रभावी ठरत नसल्याचे एकंदर चित्र आहे. ...