करोना साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे बंद असणाऱ्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीच्या शाळा कोव्हिडं 19 च्या सर्व नियमांचे पालन करून आज पासून सुरू झाल्या असून पहिल्या दिवशी 422 शाळा सुरु झाल्या आहेत. ...
तब्बल ५९ अॅपवरील बंदी कायम केल्यानंतर चिनी कंपन्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. यामुळे चीनचा तीळपापड झाला असून, आता चीनने जागतिक व्यापार संघटनेकडे धाव घेतली आहे. ...
पहाटे दक्षिण गोव्यातील शांतीनगर - मांगोरहील महामार्गावर चारचाकीने भरधाव वेगाने येऊन येथून जाणाऱ्या तीन पादचाऱ्यांना जबर धडक दिल्याने यात ४४ वर्षीय हुरीलाल जैस्वाल याचा मृत्यू झाला. ...