कणकवली : जिल्ह्यात काल, रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५६ हजार ३०० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ७२ रुग्णांवर उपचार ... ...
शिवसेनेसाठी संजय राऊत आक्रमकपणे लढाई करत होते. आमचा संविधानावर विश्वास आहे. या देशातील न्याययंत्रणेवर लोकांचा विश्वास कायम राहिला पाहिजे असं सुषमा अंधारे यांनी सांगितले. ...
Health Tips : हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, नसा गरम आणि लवचीक असतात. ज्यातून रक्त सहजपणे वाहून नेलं जातं. या नसा कमजोर होऊ नये म्हणून काही चांगल्या सवयी लावल्या पाहिजे. ...