वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्राद्वारे विकसित करण्यात आलेला तुरीचा बिडिएनपीएच १८-५ या संकरित वाणास अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प खरीप कडधान्य, कानपूरद्वारा इक्रीसॅट, हैद्राबाद येथे घेण्यात आलेल्या वार्ष ...
Karan Bhushan Singh : करण भूषण सिंह यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. ज्या गाडीमुळे अपघात झाला त्यापासून माझी कार 4-5 किमी दूर होती असं म्हटलं आहे. ...
Narendra Modi Share Market : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. अशातच गुंतवणूकदारांचं लक्ष, भाजप सत्तेत राहिल्यास ज्या शेअर्सना फायदा होईल त्या शेअर्सकडे लागलं आहे. ...
ललित पाटील आणि विशाल अग्रवाल प्रकरणात पुण्याच्या हजारो गरिबांसाठी आशेचा किरण असलेल्या आणि या गरिबांना जीवनदान देणाऱ्या ससून रुग्णालयाची मात्र नाचक्की झाली. ...
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेच्या लाटेमुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक जण वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल आहेत. याशिवाय झारखंडच्या पलामू जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ...