अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाणार नाहीत हे राज्य सरकारने पाहावं असं राज ठाकरेंनी सांगितले आहे. ...
दोन अयशस्वी लग्नानंतर प्रसिद्ध अभिनेत्याने आपल्या भाचीसोबत लग्न केले. त्यानंतर आता लोकांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. अभिनेत्याची भाची त्याच्यापेक्षा १८ वर्षांनी लहान आहे आणि लग्नाच्या दीड महिन्यानंतर ती त्याच्या मुलाची आई होणार आहे. ...