दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकला, आता बारी महाराष्ट्राची. राज्याची सत्ता द्या, सर्व प्रश्न मार्गी लावतो. येणारे सरकार माङो सरकार आहे, असे तुम्हाला वाटेल इतके चांगले काम करून दाखवितो, ...
उस्मानाबाद : मागील काही महिन्यापासून रेशन दुकानावरुन गायब झालेली साखर आता पुन्हा आली आहे. अंत्योदय व बीपीएल शिधापत्रिकाधारंकाचा साखरेपुरता सनासुदीचा काळा गोड होणार आहे. ...
तुळजापूर : कोणत्याही व्यापाऱ्यास अथवा वाहनधारकास त्रास देण्याचा प्रशासनाचा हेतू नाही. परंतु जे व्यापारी, वाहनधारक कायद्याचे उल्लंघन करून दुकानासमोर अतिक्रमण ...
परंडा : भूगर्भातील पाणीपातळी वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने ‘पाणी साठवा, गाव वाचवा’ हे अभियान सुरू केले असून, यात लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने तालुक्यातील ...
बालाजी बिराजदार , लोहारा तुळजाभवानी जिल्हा दुध संघाने लोहारा येथे सुरू केलेली शाखा केवळ वर्षभर कशीबशी चालू शकली. यानंतर या शाखेला चक्क कुलूपच लागले. ...