स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ जॉईन्ट अॅक्शन कमिटीच्या वतीने नागपूर ते दिल्ली अशी १०५३ किलोमीटरची पदयात्रा काढून पंतप्रधानांना निवेदन दिले जाणार आहे. ...
जिल्हा परिषद शाळांवर रिक्त असलेल्या पदवीधर शिक्षकांची पदे भरण्यासाठी जिल्हाभरातील बी.एड्. पदवीधारक शिक्षकांची कार्यशाळा मंगळवारी जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आली. ...
विद्यार्थी ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचा परिसर व तेथील स्वच्छतागृहे स्वच्छ असणे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. शारीरिक आरोग्य सुदृढ असल्याशिवाय ...
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात मिष्ठान्नांची मागणी वाढते. त्यामुळे भेसळीचा कारभार फोफावतो. यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाची आहे. ...