कष्टाने पै-पै पुंजी जमवून घराचे स्वप्न साकारण्यासाठी सामान्य नागरिक आयुष्यभर धडपडत असतात. तोकड्या पगारातून शहरात घर घेणे परवडणारे नसल्याने हद्दीलगतच्या कमी किमतीच्या सदनिकेच्या आहारी तो पडतो ...
परिस्थितीचे कोयते बालमनाच्या वाढ्यावर बसू नयेत... रसही नाही अन् चोयट्याही नाहीत, अशी परिस्थिती निर्माण होऊन पुढच्या पिढ्यांचं आयुष्य तरी बैलगाड्यांच्या चाकाखाली फरफटू नये ...