जेव्हा शिवरायांचा राज्याभिषेक होणार होता तेव्हा याच विचारधारेने राज्याभिषेक होऊ दिला नाही. ही नवीन गोष्ट नाही. हजारो वर्ष जुनी ही लढाई आहे. ज्या विचारधारेविरोधात शिवाजी महाराज लढले होते त्याच विचारधारेविरोधात काँग्रेस आज लढत आहे असं राहुल गांधी यांनी ...
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला शुक्रवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजेंद्रलक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली. शुक्रवार हा देवीच्या ... ...