तिरूपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर आई अंबाबाईचे दर्शन घेऊन आपल्या मूळ गावी बुलढाणा येथे जायचे असा विचार करून महेश १२ मार्चला कोल्हापुरात दाखल झाला. देवीचे दर्शन आणि स्वत:वर किडनी स्टोनवरील उपचार घेऊन २३ मार्चला मूळ गावी परतण्याचा मानस व्यक्त करीत तो ...
अनेक भागातील मळ्यांमध्ये ऐन उन्हाळ्यात पाणी साचल्याचे पहायला मिळाले. वातावरणातील बदलामुळे घटलेले उत्पादन व पडलेल्या दरामुळे अगोदरच सकंटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे या पावसामुळे आणखीच नुकसान होणार आहे. त्याचबरोबर हापूस आंब्याचेही फार मोठ्या प्रमाणावर नुक ...
समजा दुर्दैवाने एखाद्या झोपडपट्टीत जर कोरोना रुग्ण आढळलाच तर त्या परिसरातील नागरिकांना तेथून सुरक्षित ठिकाणी क्वारंटाईन करून संसर्ग वाढू न देणे, त्यासाठी तातडीच्या उपाययोजना कशा राबवता येतील याचे नियोजन केले जात आहे. या अॅक्शन प्लॅनला अंतिम स्वरूप द ...
फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून कंपन्यांमध्ये काम करण्यात येत आहे. उद्योग सुरू होण्याची दिवसागणिक वाढणारी संख्या जिल्ह्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. ...
महाराष्ट्रात १५ जून रोजी शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते; तथापि सध्या देशासह महाराष्ट्रात कोरोना महामारीमुळे जून महिन्यापर्यंत लॉकडाऊन पूर्णपणे हटेल असे वाटत नाही. दहावी व बारावीचे पेपर्स अजून तपासावयाचे असल्याने निकाल लागण्यास विलंब लागणार आहे. ...
रविवारी (दि. २६)रात्री नऊ वाजून ३० मिनिटांनी हे थेट संवादाचे आयोजन केले होते. या ३० मिनिटांच्या कालावधीमध्ये प्रसाद संकपाळ यांना साधारणपणे आठ ते दहा प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी या शास्त्रज्ञांच्या सर्व शंकांचे निरसन केले. ...
नाना बांदिवडेकर यांनी आज शंभरी पार केली. लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष भेट होऊ शकली नसली तरी झूम अँपद्वारे त्यानी देशातील आणि परदेशात विशेषतः अमेरिका आणि कॅनडा येथे राहणाऱ्या मुली, मुले, नातवंडे यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारल्या. सकाळी त्यांच्या मोठ्या मुलीने ...
सातारा -उंब्रज:-पाटण तालुक्यातील तारळे परिसरातील भागात आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक घरांची पत्रे उडून गेले.या संकटामुळे या ... ...