शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहरातील मृत्युदरातही घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:17 IST

कोल्हापूर : शहरातील कोरोनाने मृत्यू होणाऱ्याची संख्याही खाली येत आहे. महिनाभरात ४.१ टक्क्यांवरून ०.७ टक्क्यावर मृत्युदर खाली आला आहे. ...

कोल्हापूर : शहरातील कोरोनाने मृत्यू होणाऱ्याची संख्याही खाली येत आहे. महिनाभरात ४.१ टक्क्यांवरून ०.७ टक्क्यावर मृत्युदर खाली आला आहे. यावरून शहरातही कोरोनाची लाट ओसरत असल्याचे समोर येत आहे. एकूण तपासणीच्या तुलनेत बाधित होण्याच्या प्रमाणातही घट झाली आहे.

दोन महिन्यांपासून शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अनेक प्रभाग हॉटस्पॉट बनले होते; पण आठवड्यापासून कोरानाबाधित आणि त्याने मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. यामुळे शहरवासीयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दोन आठवड्यांपूर्वी शहरात ४५० ते ५०० बाधित होते. ते प्रमाण मंगळवारी २७३ वर आले आहे.

दरम्यान, शहरातील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेतर्फे संजीवनी अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे. लसीकरण वाढविण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे बाधितांचे प्रमाण कमी होत असल्याचे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे. शहरात ३ ते ९ मे दरम्यान मृत्युदर ४.१ टक्के होता. तो २४ ते ३० मे दरम्यान १.२ टक्के झाला. ७ ते १३ जून दरम्यान ०.९ टक्के व १४ ते २० जून दरम्यान ०.७ टक्के इतका कमी झाला आहे.

कोट

महापालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोनामुळे मृत्युदरही कमी होत आहे. शहरातील नागरिकांनी सर्वेक्षणावेळी यंत्रणेला सहकार्य करावे. लक्षणे आढळल्यास त्वरित कोरोनाची तपासणी करून घ्यावी. बाधित असल्यास लवकर निदान होईल. उपचारही वेळेत मिळतील.

- डॉ. कादंबरी बलकवडे, प्रशासक