शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

गारगोटी येथे ५३ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST

‘लोकमत’च्यावतीने सुरू केलेला रक्तदान उपक्रम राज्यात आदर्शवत ठरला असून, गरजू रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रकाश ...

‘लोकमत’च्यावतीने सुरू केलेला रक्तदान उपक्रम राज्यात आदर्शवत ठरला असून, गरजू रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रकाश आबिटकर यांनी काढले. गारगोटी येथे ‘लोकमत’च्यावतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या रक्तदान शिबिरास प्रचंड पाऊस असतानादेखील चांगला प्रतिसाद मिळाला. तब्बल ५३ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात शिबिर झाले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, सभापती आक्काताई नलवडे, जि. प. सदस्य रेश्मा देसाई, राहुल देसाई, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, केमिस्ट असोसिएशन जिल्हा सचिव शिवाजीराव ढेंगे, माजी सभापती बाबा नांदेकर, बाजार समितीचे संचालक सचिन घोरपडे, माजी सरपंच भुजंगराव मगदूम, प्रकाश वास्कर, शिवराज देसाई, बाजीराव पाटील, पं. स. उपअभियंता डी. व्ही. कुंभार, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीणसिंह सावंत, नाथाजी पाटील, अलकेश कांदळकर, पार्थ सावंत, सरपंच सर्जेराव देसाई, पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश कांबळे, दत्तात्रय घाटगे, संजीवनी ब्लड बँकेचे डाॅ. कैलाश रेंगाडे, सागर मोरे, सूरज मगदूम, अमोल गुरव, उमेश पाटील, संयुजा घोलप, शीतल कवडे, बातमीदार बाजीराव जठार, नामदेव पाटील, आदी उपस्थित होते.

‘लोकमत’चे गारगोटी प्रतिनिधी शिवाजी सावंत यांनी आभार मानले.

फोटो ओळी : गारगोटी येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार आबिटकर, विजय देवणे, अक्काताई नलवडे, शिवाजी ढेंगे, प्रकाश पाटील यांच्या हस्ते झाले.