एनआरसी ही कंपनी कापड उद्योगातील अग्रेसर कंपनी होती. या कंपनीत 4 हजार कामगार काम करीत होते. आर्थिक कारण पुढे करीत कंपनी व्यवस्थापनाने कंपनीत टाळेबंदी लागू केली. ...
Dombivali: डोंबिवली येथील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कारासाठी किलांबी पंकजा वल्ली (पंकजादीदी ) यांची निवड करण्यात आली आहे. ...