शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

१, २ नव्हे तर तब्बल ४ मुलांसोबत मुलगी पळाली; लग्नासाठी कन्फ्यूज झाल्यानंतर ‘असा’ निवडला जोडीदार

By प्रविण मरगळे | Updated: March 5, 2021 21:30 IST

पंचायतीने मुलीसमोर प्रस्ताव ठेवला की, तू या चौघांपैकी कोणत्या मुलासोबत लग्न करण्यास तयार आहे? त्यावेळी या मुलीचाही गोंधळ उडाला.

आपण अनेक बातम्या वाचत असतो, सोशल मीडिया आल्यापासून बातम्यांचा वेग प्रचंड वाढला आहे. सध्या आम्ही तुम्हाला अशी बातमी देतोय ती ऐकून तुमच्या डोक्यात अनेक विचार घोंगावतील, हे प्रकरण उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर येथील आहे, येथे एक मुलगी लग्न करण्यासाठी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ४ मुलांसोबत घरातून पळाली. पण नेमकं त्या चौघांपैकी कोणाला नवरा बनवायचं यात ती कन्फ्यूज झाली.

न्यूज १८ च्या रिपोर्टनुसार ही बातमी कोतवाली टांडा येथील आहे, ५ दिवसांपूर्वी चार युवकांनी एका मुलीला घरातून पळवून आणलं, त्यांनी २ दिवस नातेवाईकांपासून मुलीला लपवून ठेवलं, पण त्यानंतर सगळ्यांना पकडलं, वास्तविक मुलीच्या घरच्यांनी कायद्याचा धाक दाखवला तर हे प्रकरण पंचायतीसमोर पोहचले. पंचायतीने मुलीसमोर प्रस्ताव ठेवला की, तू या चौघांपैकी कोणत्या मुलासोबत लग्न करण्यास तयार आहे? त्यावेळी या मुलीचाही गोंधळ उडाला.

पंचायतीसमोर पेच उभा राहिल्यानंतर त्यांनी चारही मुलांच्या नावाने चिठ्ठी उडवली आणि एका लहान मुलाच्या हातातून त्यातील एक उचलण्यात आली, मुलाने चिठ्ठी उचलताच तीन दिवसांपासून सुरू असलेला गोंधळ संपला आणि मुलीने चिठ्ठीत ज्या मुलाचे नाव आले त्याच्यासोबत लग्नाची गाठ बांधली,

टॅग्स :marriageलग्न