शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

साकेगावात सरपंच पतीसह १५ जणांना डेंग्यूची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:20 IST

भुसावळ: शहराजवळील साकेगाव येथे सरपंच पती विष्णू सोनवणे यांच्यासह १५ जणांना डेंग्यूची लागण झाली असून ते भुसावळ येथील ...

भुसावळ: शहराजवळील साकेगाव येथे सरपंच पती विष्णू सोनवणे यांच्यासह १५ जणांना डेंग्यूची लागण झाली असून ते भुसावळ येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. आरोग्य विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन उपाय योजना करणे गरजेचे आहे.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. कधी पाऊस तर कधी कडक ऊन यामुळे अनेक नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. खोकला, अंगदुखी, सर्दी, तापाचे रुग्ण दिवसागणिक वाढताना दिसत आहे.

उपाय योजण्याची गरज

आरोग्य विभागाकडून गावात कंटेनर सर्वेक्षण सह ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये फवारणी करणे आवश्यक आहे. नागरिकांनी सभोवतालच्या परिसरामध्ये पाणी साचू न दिल्यास डेंग्यूस नक्कीच आळा घालण्यासाठी मदत होईल.

तर डेंग्यू रुग्णांची स्थिती तालुक्यातील अनेक गावामध्ये सारखीच असल्याचे माहिती समोर येत आहे.

आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे गरजेचे

गावामध्ये अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. याशिवाय अनेक घरांमध्ये अनेक दिवसांपासून टाक्या आणि भांड्यात पाणी साठवण करून ठेवलेले आहे. अशा ठिकाणी या डासांची उत्पत्ती होते. ही बाब लक्षात घेता डेंग्यूचा नायनाट करण्यासाठी कोरडा दिवस पाळण्याची गरज आहे.