शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

भडगावात ८३ अतिक्रमण धारकांना पालिकेच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST

मुख्याधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १७९, १८९, व महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ ...

मुख्याधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १७९, १८९, व महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२, ५३ अन्वये भडगाव शहराच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या दुकाने, व्यावसायिक आस्थापना या मुख्य रस्त्यालगत असलेल्या व्यापारी संकुलात असून, तेथील व्यापाऱ्यांनी बेकायदेशीरपणे व अतिक्रमण करून रहदारीस अडथळा होईल, अशा रितीने दुकानाच्या बाहेर ६ ते ८ फुटापर्यंत दुकाने, पत्रे वाढविलेले आहेत. त्यामुळे वाहतुकीस प्रचंड अडचण निर्माण होते.

याबाबत वारंवार कळवूनदेखील व्यापाऱ्यांनी रहदारीस अडथळा निर्माण होईल, अशा रितीने दुकाने मांडलेली आहेत. त्यामुळे भडगाव नगरपरिषदेचे ख्मुयाधिकारी विकास नवाळे यांनी दिनांक ३० जून रोजी या मुख्य रस्त्यालगत असलेल्या व्यापाऱ्यांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस मिळाल्यापासून ३ दिवसांच्या आत मंजूर नकाशाच्या बाहेरील अतिक्रमणे काढण्यात यावीत, अन्यथा नगरपरिषदेच्या प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याबाबत व याबाबतची अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात येऊन दुकानाच्या बाहेरील साहित्य नगरपरिषदेकडे जप्त करण्यात येईल व त्याकामी होणारा खर्च अतिक्रमण धारकांच्या खाती टाकण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे या नोटिसीद्वारे कळविण्यात आले आहे. ही माहिती नगरपरिषदेचे लिपिक नितीन पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.