शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

गावठी ते गावठीच ऱ्हास भो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:20 IST

हा प्रश्न प्रशासनासोबत आजूबाजूच्या जनतेसमोरही होता. नुकताच बंधारा बांधला आहे म्हणून दुरुस्तीला पैसे मिळणार नाही, दुरुस्तीसाठी मजुरी, अंदाजपत्रक, ...

हा प्रश्न प्रशासनासोबत आजूबाजूच्या जनतेसमोरही होता. नुकताच बंधारा बांधला आहे म्हणून दुरुस्तीला पैसे मिळणार नाही, दुरुस्तीसाठी मजुरी, अंदाजपत्रक, निधीची तरतूद या बाबी वेळखाऊ आणि चालूच उपयोगी पडणाऱ्या नव्हत्या, पाणी तर आताच अडवले पाहिजे, यासाठी परिसरातील लोकांनी माजी आमदार साहेबराव पाटील यांना समस्या मांडली आणि त्यांनी गावठी जुगाड तंत्रज्ञान अमलात आणायचे सांगून त्याचा खर्चही दिला. सुती गोणपाट, खारट चिकन माती यांचा लगदा, पेस्ट करून तिला खिडक्यांच्या गॅपमध्ये ठासून ठासून दाबल्याने बंधाऱ्यातील पाण्याची गळती थांबली ऐन वेळेवर गावठी तंत्रज्ञानाने गरज भागली आणि चक्क पाणी गळती थांबल्याने मग सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला... शेवटी शेतकऱ्यांमध्ये चर्चा रंगली. गावठी ते गावठीच ऱ्हास भो...

_ चुडामण बोरसे

राजकारणाचे स्टेअरिंग कुणाकडे

अतिवृष्टीने मोठे नुकसान झालेल्या जामनेर तालुक्यातील ओझर परिसराचा दौरा नुकताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. दौरा करताना त्यांनी सांभाळलेले राजकीय संतुलन चर्चेचा विषय ठरला. भाजपचे गिरीश महाजन व राष्ट्रवादीचे संजय गरुड यांना दोन्ही बाजूला बसवून गाडीचे स्टेअरिंग मात्र शिवसेनेचे डॉ. मनोहर पाटील यांचे हातात देऊन त्यांनी दाखविलेली समयसूचकता शिवसेना कार्यकर्त्यांना भावल्याचे दिसते. कारण भविष्यातील तालुक्याच्या राजकारणाचे स्टेअरिंग शिवसेनेच्या हाती असेल अशी पोस्ट भरत पवार यांनी टाकल्याने तिचीही चर्चा होत आहे. एकीकडे असे गुणगाण सुरू असताना दुसरीकडे दौऱ्यात सहभागी जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते मात्र संभ्रमात होते. एखाद्या कार्यकर्त्याने विरोधक असलेल्या नेत्याची साधी भेट घेतली तरी डोक्याला आटी पाडली जाते व आता यांचा एकोपा चालतो, अशी चर्चा यावेळी भिन्न

पक्षात काम करणारे कार्यकर्ते करीत होते. आता यातून काय समजावे, असाही प्रश्न कार्यकर्त्यांना पडत आहे. त्यामुळे राजकीय मंडळी घडीभरचे विरोधक आणि कायमचे मित्र असतात... अशीही पोस्ट आता फिरू लागली आहे.

- चुडामण बोरसे.