शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
2
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
3
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
4
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
5
'तुझे प्रेमसंबंध तोड'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
6
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
7
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
8
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
9
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
10
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
11
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
14
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे सर्वांसमोर पुन्हा आव्हान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:17 IST

कोरोनाचे आकडे पुन्हा फुगायला लागले आहेत. मध्यंतरी संख्या अगदीच वीस, पचंवीसच्या घरात राहत असल्याने कोरोना संपलाय असे चित्र निर्माण ...

कोरोनाचे आकडे पुन्हा फुगायला लागले आहेत. मध्यंतरी संख्या अगदीच वीस, पचंवीसच्या घरात राहत असल्याने कोरोना संपलाय असे चित्र निर्माण झाले होते. शासकीय कोविड केअर सेंटर बंद करण्यात आली होती. काही मोजकीच सुरूच होती. नॉन् कोविड सुविधा सुरळीत सुरू होती. अशा स्थितीत अचानक कोरोना वाढायला सुरूवात झाली आणि यंत्रणेसमोरील आव्हाने पुन्हा वाढायला लागली आहे. आताच्या घडीला सर्वात मोठे आव्हान म्हणजे कोरोनाचे आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल हे किमान ४८ तासात मिळणे हे होय, अहवालांना जर चार ते पाच दिवस, (काहींना सहा दिवसही लागत आहेत.) लागत असतील तर कोरोनाचा संसर्ग थांबणार कसा, या लोकांवर नियंत्रण कोणाचे. कोरोना बरे व्हायला दहा दिवसांचा अवधी लागतो, तेव्हा रुग्णाला घरी सोडले जाते, असा शासकीय नियम सांगतो. त्यानंतर सात दिवस घरी क्वारंटाईन राहायचे, मात्र, अहवालाच्या विलंबाने कोरोना आहे किंवा नाही हेच समजायला पाच दिवस लागत असतील, तर उपचार कधी, सुटी कधी, क्वारंटाईन कधी हा सर्व ताळमेळच चुकतोय, शिवाय संबधित व्यक्ती हे पाच दिवस घरीच थांबले याची शास्वती काय? अशा प्रश्नांची उत्तरे शोधून प्रशासनाला कोरोना रोखावा लागणार आहे. नागरिकांनी नियम पाळायचेच आहेत, गाफील राहणे हे सद्य स्थितीत सर्वात धोकादायक आहे...