शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

...तर शेतकरी समृद्ध होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 01:30 IST

फळझाडांपासून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मोठ्या प्रमाणावर मिळेल, असे मत विभागीय वनसंरक्षक अधिकारी नितीन गुदगे यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : शेतकऱ्यांनी शेतातील बांध हे पडीक न ठेवता तिथे फळझाडे लावणे आवश्यक आहे. या फळझाडांपासून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मोठ्या प्रमाणावर मिळेल. यातूनच शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत विभागीय वनसंरक्षक अधिकारी नितीन गुदगे यांनी व्यक्त केले.अंबड तालुक्यातील सौंदलगाव येथे सामाजिक वनीकरण आणि महाराष्ट्र ग्राम रोजगार हमी योजना यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसंवाद कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहायक वनसंरक्षक प्रशांत वरूडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अभय अटकळ, वनपाल घुगे, वनरक्षक नाईकवाडे, कासारे, दोडदगावचे सरपंच ज्ञानेश्वर वाघ, ग्रामसेवक चव्हाण, कानिफनाथ सावंत, किसन घायाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना गुदगे म्हणाले, रोहयो अंतर्गत शेतक-यांच्या बांधावर आणि शेतजमिनीवर वृक्ष लागवड योजनेची शेतक-यांनी माहिती जाणून घेण्याची गरज आहे. आज शेतकरी हे सामाजिक वनीकरण व रोहयोच्या योजनेपासून वंचित राहत आले आहेत. त्यांनी या सर्व योजनांचा लाभ घेऊन शेतात झाडे लावणे आवश्यक आहे. यात आंबा, चिंच, जांभूळ, सीताफळ, सागवान, बांबू, चंदन, शेवगा या झाडांची लागवड केली पाहिजे. यातून शेतक-यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होतील.यावेळी रामेश्वर राऊत, बंडू मुंढे, पोपट मुंढे, भीमराव खोमणे, बंकटराव बिलवाळ, अर्जुन राऊत, बाबूराव खोमणे, अजयसिंग राजपूत, अनिल राजपूत, देविदास खोमणे, अशोक राजपूत, लक्ष्मण ऊसारे, लक्ष्मण पवार, भीमसिंग राजपूत, नारायण राजपूत, बाबूराव खोमणे, जयसिंग राजपूत, गणेश शिहिरे यांची उपस्थिती होती. यावेळी अनेकांनी आपले अनुभव विशद केले.

टॅग्स :fruitsफळेforest departmentवनविभागAgriculture Sectorशेती क्षेत्र