शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

रेनबोतर्फे पांजरपोळ गोशाळेत वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:21 IST

निर्मूलन समितीची कार्यकारिणी जाहीर भोकरदन : भाेकरदन तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकारिणी जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गिराम, जिल्हा ...

निर्मूलन समितीची कार्यकारिणी जाहीर

भोकरदन : भाेकरदन तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकारिणी जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गिराम, जिल्हा प्रधान सचिव मधुकर गायकवाड यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी त्र्यंबक पाबळे, उपाध्यक्ष राम कदम, कार्याध्यक्ष राजेंद्र दारुंटे, सचिव कमलाकर इंगळे, बुवाबाजी संघर्ष कार्यवाह शिवाजी काेरके, विविध उपक्रम कार्यवाह समाधान मगरे, महिला सहभाग प्रमुख शारदा आरक, कायदा सल्लागार ॲड. किशाेर बनकर, वैज्ञानिक जाणिवा कार्यवाह भूषण जाधव यांचा समावेश करण्यात आला आहे.

बंजारा टायगर तर्फे जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार

जालना : जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. विजय राठोड यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. त्यांचा बंजारा समाजबांधवांच्या वतीने बंजारा टायगर मित्रमंडळातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी बंजारा टायगरचे संस्थापक कैलास चव्हाण, भारतीय बंजारा समाज कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण, सहायक लेखा अधिकारी भारत चव्हाण, उत्तम पवार, पांडुरंग राठोड, नंदूसिंग नेनावत, बी. बी. जाधव आदींची उपस्थिती होती.

रेवगाव येथे ३३ रोपट्यांची लागवड

जालना : तालुक्यातील रेवगाव येथील शेत रस्त्याच्या बाजूला ३३ रोपट्यांची लागवड करण्यात आली. यावेळी उद्योजक सीताराम भोसले, सरपंच राम चव्हाण, लक्ष्मण शिंदे, जयराम कदम, भागवत घाटे, साबदे, कृष्णा चव्हाण, भागवत चोखनफळे, राम शेळके, अशोक शिंदे, कारभारी सातपुते, बाळासाहेब माने, महादेव शिंदे, संतोष शिंदे आदींची उपस्थिती होती.

पोलीस ठाण्यास रोपट्यांचे वाटप

जालना : अंबड तालुक्यातील गोंदी पोलीस ठाण्यास पाच रोपटे भेट देण्यात आली. यात आंबा, सीताफळ, बांबू, मोसंबी, चिंच या जातीच्या झाडांचा समावेश आहे. यावेळी पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, सामाजिक कार्यकर्ते अकबर शेख, सिराज काझी, भाऊसाहेब माळवदे, जमादार अभिजीत निकम, बाबासाहेब पठाडे, गोपनीय शाखेचे महेश तोटे, अशोक कावळे आदींची उपस्थिती होती.

वाढलेली काटेरी झुडपे अपघाताला निमंत्रण

आष्टी : परतूर तालुक्यातील गोळेगाव ते लोणी दरम्यान रस्त्याच्या कडेला दुतर्फा काटेरी झाडे वाढल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोळेगाव ग्रामपंचायतीने झाडे तोडण्याची मागणी जिल्हा परिषद बांधकाम विभाग परतूर यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

खंडित वीजपुरवठा, ग्राहकांची गैरसोय

मंठा : मागील काही महिन्यांपासून शहरासह परिसरातील वीज अचानक गुल होण्याचे प्रमाण वाढले आहे. थोडाही वारा, पाऊस आला की वीज गुल होत आहे. सतत हा प्रकार घडत असला तरी महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून तांत्रिक बिघाड दुरूस्ती केली जात नाहीत. अचानक वीज गुल होत असल्याने लघु उद्योजकांसह घरगुती ग्राहकांनाही नाहक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन तांत्रिक बिघाड कायम दूर करावेत, अशी मागणी होत आहे.