शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

नुकसानीचे पंचनामे करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 1:21 AM

विमा कंपनीसह सरकारकडून शक्य तेवढी जास्त मदत मिळवून देऊ असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतातील नुकसानीची पाहणी करतांना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाततोडांशी आलेला घास हिरावाला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, शेतक-यांनी घाबरून जाण्याचे कारण नसून, विमा कंपनीसह सरकारकडून शक्य तेवढी जास्त मदत मिळवून देऊ असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतातील नुकसानीची पाहणी करतांना दिली.या संदर्भात पत्रकारांनाही त्यांनी सांगिले की, अनेक गावात अवकाळी पावसाचा फटका बसल्याचे वास्तव आपण पाहिले आहे. . या नुकसानिची पंचनामे करून त्याचा अहवाल द्यावा असे निर्देश आपण जिल्हाधिका-यांना दिल्याचे दानवे म्हणाले.केंद्रियराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी २९ आक्टोबर रोजी तालुक्यातील वाकडी, कठोरा बजार, वाडी खुर्द या शिवारातील शेतात जाऊन शेतक-याच्या मका, सोयाबीन, व कपाशीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी शेतक-यानी अक्षरश: दानवे याच्या समोरच हबरडा फोडला होता, दानवे यांनी या शेतक-याची समजूत काढत आलेल्या संकटाला सामोरे जाण्याची हिंमत दिली.तसेच तात्काळ उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हापरिषद सदस्य विठ्ठल चिंंचपुरे, रामकृष्ण सुसर, गजानन सिरसाठ, बंजरग मेहेर, भागचंद मेहेर, काशीनाथ सिरसाठ, श्रीराम सिरसाठ, दादाराव सिरसाठ, मुस्ताक पठाण, गप्फार पठाण, अंकुश दौड, अजबराव नवल, प्रकाश वाघ, खंडू वाघ, अलीखॉ पठाण, यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीRaosaheb Danweरावसाहेब दानवेFarmerशेतकरी