शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

सौदीमध्ये तुरुंगात अडकलेल्या ७०० भारतीय कामगारांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 02:52 IST

मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी राखली भारताची प्रतिष्ठा; प्रवास, भोजन आदी सुविधांसाठी केली प्रयत्नांची शर्थ

मुंबई : ‘संकटात मदतीला धावतो तोच खरा मित्र’, या म्हणीचा प्रत्यय आणून देणारी कामगिरी बजावली आहे मसालाकिंग डॉ. धनंजय दातार आणि त्यांच्या दुबईस्थित ‘अल अदील ट्रेडिंग’ समूहाने. सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात कोरोनानंतर लॉकडाऊनमुळे चार महिने तुरुंगात अडकलेल्या ७०० भारतीय कामगारांची सुटका, प्रवासखर्च आणि त्यांच्या भोजनाची व्यवस्था यासाठी डॉ. दातार व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ केली आणि भारताची प्रतिष्ठाही राखली. मुक्त झालेले हे कामगार नुकतेच मायदेशी परतले तेव्हा त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि त्यांनी डॉ. दातार हे खरोखरच ‘अल अदील’ (भला माणूस) आहेत, या शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली.

काही कामगारांच्या व्हिसाची मुदत संपली होती. नोकºया गमावल्याने मिळेल ते काम करत होते. काही अक्षरश: भीक मागत होते. या गोष्टी कायद्याला धरून नसल्याने सौदी पोलिसांनी त्यांची रवानगी स्थानबद्धता केंद्रात केली होती. डॉ. दातार यांनी दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासामार्फत जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधला आणि कामगारांना भारतात नेण्याचा पूर्ण खर्च उचलण्याची तयारी दाखवली. सौदी प्रशासनाचे सहकार्य, जेद्दाह येथील भारतीय वाणिज्य दूतावासाचे प्रयत्न आणि डॉ. दातार यांनी चिकाटीने केलेला पाठपुरावा यामुळे हे कामगार नुकतेच मुक्त झाले. सौदी प्रशासनाने आणखी सहकार्य करीत या सर्व कामगारांना ‘सौदिया एअरलाइन्स’ने भारतात पाठविले. कामगारांचा जेद्दाह विमानतळापर्यंतचा प्रवास, वैद्यकीय तपासणी व भोजनाची जबाबदारी डॉ. दातार यांच्या सहकाऱ्यांनी सांभाळली. ४५१ कामगार २ विमानांनी दिल्ली विमानतळावर, तर उर्वरित २५० कामगार कोची विमानतळावर उतरले. दिल्लीत उतरलेल्या कामगारांना दिल्ली व भटिंडा येथे क्वारंटाईन करण्यात आले.

5000 गरजूंना आतापर्यंत आमच्या ‘अल अदील’ समूहाच्या कंपनीने सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत हे साह्य देऊन भारतात रवाना केले आहे. मी व्यवसायाबरोबरच आखाती देशांमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रसार व प्रचार यातही सक्रिय आहे. खरे तर मी विशेष काही केलेले नाही. कारण, संकटाच्या काळात आपल्या बांधवांची मदत करणे हा माणुसकीचा व भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे.700 भारतीय कामगार सौदी अरेबियात तुरूंगात अडकून पडले असून, ते असाह्य आहेत, हे समजताच मी अस्वस्थ झालो आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा निश्चय केला. सर्वांच्या सहकार्यामुळे आता हे कामगार मुक्त झाले असून भारतात पोहोचून आपल्या कुटुंबियांसमवेत समाधानी व सुरक्षित राहतील, याचाच मला खूप आनंद आहे. 

टॅग्स :Labourकामगारcorona virusकोरोना वायरस बातम्या