शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

आनंद आणि दुःखाचे अवयवांवर होणारे 'हे' परिणाम जाणून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 12:57 PM

आपला मेंदू आणि शरीर यांचा घनिष्ट संबंध असतो. आपण जसं वागतो, जसा विचार करत असतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.

आपला मेंदू आणि शरीर यांचा घनिष्ट संबंध असतो. आपण जसं वागतो, जसा विचार करत असतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.  फिनलँड या ठिकाणी झालेल्या रीसर्चनुसार जवळपास ७०० लोकांवर वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. ज्यात माणसाच्या भावनांचा शरीरातील वेगवेगळ्या भागांवर, अवयवांवर काय परीणाम होतो. याचे परीक्षण करण्यात आले. चला तर मग जाणून घेऊया आनंद, दुःख, भीती, या भावनांचा  शरीरातील अवयवांवर कसा परीणाम घडून येतो.

(Image credit- communique)

बदलत्या  जीवनशैलीतील वाढता ताण-तणाव, चिंता-विकार (ॲन्क्झायटी) हेही हृदयावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष घातक परिणाम करतात. प्रगत देशांत पन्नास टक्के मृत्यू हृदयविकाराने होतात आणि यातल्या अनेक मृत्यूंना मानसिक विकार हातभार लावतात. जास्त राग आल्याचा परीणाम शरीरातील अंतर्गत अवयवांवर होतो. 

डोकेदुखी, हायपरटेंन्शन यांसारखे आजार उद्भवतात. आरोग्य आणि नकारात्मकता याचा खूप जवळचा संबध आहे. नकारात्मक विचार तुमच्या शरीरातले होर्मोन्स चा समतोल बिघडवतात. आपले विचार जर सकारात्मक असतील तर  स्ट्रेस कमी होण्यास मदत होते, चांगली झोप लागण्यास मदत होते.

(Image credit-Fat guy media)

जर जास्त वेळ लहान मुलं  एखाद्या गोष्टीला घाबरत असतील. तर त्यांना आणि पोटाशी संबंधी आजार होण्याची धोका असतो. तसेच आनंदी राहिल्याने हृद्य उत्तम राहत. नकारात्मक गोष्टींना दुर्लक्ष करायला शिकून सकारात्मक गोष्टींकडे मन वळवल्याने तुमच्या आयुष्यावर चांगला परिणाम झालेला दिसेल. 

काहीवेळा भोवतालच्या परिस्थीमुळे ताण येऊ शकतो. कामच्या व्यापात,  जबाबदाऱ्या सांभाळायच्या नादात तुमचं स्वतःकडे दुर्लक्ष होऊ शकत. साहजिकच त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन कामावर आणि जगण्यावर होऊ शकतो.  अशी परीस्थीती टाळण्यसाठी पोषक आहार घ्या. वेळेवर आणि व्यवस्थित झोप घेतल्याने ताण- तणाव जाणवणार नाही. त्याचप्रमाणे कशीही परीस्थिीती असल्यास आनंदी रहा. जेणेकरून आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही.

टॅग्स :Healthआरोग्य