शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

किराणाच्या यादीतून डाळी ‘आऊट’

By admin | Updated: February 22, 2015 01:31 IST

‘दाल रोटी खाओ, प्रभुके गुण गाओ...’ ही सर्वत्र प्रचलीत असलेली म्हण आज मात्र खोटी ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामागचे कारण असे की, ...

गोंदिया : ‘दाल रोटी खाओ, प्रभुके गुण गाओ...’ ही सर्वत्र प्रचलीत असलेली म्हण आज मात्र खोटी ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामागचे कारण असे की, डाळींच्या चढत्या किमतीमुळे डाळ खरेदी करणे आजसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर झाले आहे. गुरूवारचे (दि.१९) भाव बघितल्यास डाळ ९० रूपये किले दराने विक्री झाली. हेच कारण आहे की, किरानाच्या यादीतून डाळी आऊट होत आहेत. जेवणाचा परिपूर्ण मेन्यू म्हटला की, डोळ््यापुढे वरण, भात भाजी व पोळी असलेले ताट येते. यात वरणाचा पहिला क्रमांक असतो. आजघडीला मात्र वाढत्या महागाईमुळे जेवणात पहिल्या क्रमांकावर असलेले हे वरण ताटातून गायब होत आहे. डाळींचे गगनाला भिडत चाललेले भाव यास कारणीभूत असून महागड्या डाळी खरेदी करण्यासाठी सर्व सामान्य माणूस धजावत नसल्याचे दिसून येते. परिणामी जेवणाच्या ताटातून वरण गायब होत आहे. गुरूवारी (दि.१९) भाव बघितल्यास, ठोक बाजारात डाळ आठ हजार ३०० ते आठ हजार ४०० रूपये प्रति क्विटल पर्यंत होती. तर चिल्लर बाजारात ९० रूपये प्रतिकिलो दराने विकल्या गेली. विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात थोक बाजारात ७५-७६ रूपये प्रति किलो विकल्या गेलेल्या बेस्ट फटका तुर डाळीच्या भावात वाढ झाली आहे. मिडीयम क्वालिटी तुरीच्या डाळीतही जानेवारी महिन्यात वाढ झाली आहे. गुरूवारी ही डाळ सात हजार ६०० ते सात हजार ८०० रूपये क्विंटल विकल्या गेली. विशेष म्हणजे भाववाढीचे हे परिणाम चना, उडीज, बरबटीच्या डाळीवरही जाणवले. (शहर प्रतिनिधी)