महाराष्ट्र शासनाच्यावतीने तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सन २०१३-१४ पासून सुरू करण्यात आले. त्यावेळी अर्जुनी येथे ग्रामपंचायत अस्तित्वात होती. या प्रकल्पांतर्गत महिलांचे ग्रामसंघ, प्रभागसंघ व कॅडर तयार करण्यात आले. महिलांच्या बच ...
६ महिन्यांनंतर घेण्यात आलेली नगर परिषद स्थायी समितीची सभा अवघ्या तासाभरातच आटोपली. सभेत उपस्थित सदस्यांच्या मंजुरीने विषयसूचीतील सर्वच विषयांना मंजूर करण्यात आल्याने शांततेत ही सभा पार पडली. प्रोफाईल बुक छपाईसाठी निधीची तरतूद करणे, वशिला पद्धतीवर सफा ...
शासनाच्या शेततळे योजनेंतर्गत तालुक्यात कृषी विभागाच्यावतीने शेततळे व बोडी शेतकऱ्यांच्या शेतात तयार करण्यात आल्या आहे. शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून इतरत्र पीक व उत्पादन घ्यावे असा उद्देश शासनाचा आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यावर क ...
विद्यार्थ्यांनी साने गुरुजींची ‘शामची आई’ ही पुस्तक एकदा तरी वाचल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन प्रा. श्रीराम गहाणे यांनी केले. ...
कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहिंना अपंगत्व येते. अशा अपघातग्रस्त किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यास कि ...
शहराला लागलेले रस्त्यांचे ग्रहण सर्वांनाच ठाऊक आहे. अशात कित्येक ठिकाणी पक्क्या रस्त्यांवर किंवा जेथे लगेच रस्ता बांधकामाची गरज नाही अशा ठिकाणी रस्त्यांचे बांधकाम केले जात आहे. मात्र जेथे चालायला धड रस्ता नाही अशा भागांचा नगर परिषदेला विसर पडत असल्या ...
तिन्ही कार्यालयात १४ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी शाखा अभियंता सह पाच ते सहा कर्मचारी रेल्वेने गोंदियावरून येणे-जाणे करतात. १२.३० वाजता डेमो रेल्वे गाडीने कार्यालयात येतात व दोन तास कार्यालयीन कामकाज आटपून २ वाजताच्या डेमोने निघून जातात. य ...
नगर परिषदेने एका एजंसीच्या माध्यमातून विविध विभागांत कर्मचारी कामावर घेतले आहेत. मात्र या एजंसीकडून कर्मचाऱ्यांना मागील सात-आठ महिन्यांचे देण्यात आले नाही. शिवाय ठरविलेल्या पगारातून कितीतरी रक्कम कापून त्यांना पगार दिला जातो. पोटा-पाण्याचा प्रश्न असल ...
केंद्र सरकारच्या विरोधात काढण्यात आलेला मोर्च्यात अनेक समाजातील संघटनांनी एकत्र येऊन आपण एकत्र आणि भारतीय संविधानाला माणणारे आहोत असा संदेश दिला. उपविभागीय कार्यालयासमोरील रस्त्यावर पेंडाल टाकून विविध समाजाच्या पुढाऱ्यांनी भाषणे दिली. केंद्र सरकारच्य ...
आपण निर्धन आहोत पण समाजासाठी आपण काही तरी करावे अशी त्याने मनात खुणगाठ बांधली. समाजसेवा करीत असताना मिळालेली किर्ती हिच आपली संपत्ती आहे असे तो मानतो. त्याने शिक्षणात स्वारस्य नसलेल्या विद्यार्थ्याना समजूत काढून शिक्षणाच्या प्रवाहात आणायाचा चंग बांधल ...