आमगाव तालुक्यातील ग्राम घाटटेमनीवासीयांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार जगत हायस्कूल मध्ये सुरू असलेले ५ ते ७ पर्यंतचे वर्ग बंद करण्याच्या मागणीसाठी २४ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेला ...
डुकरांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. धानाच्या नासाडीसह नागरिकांचा परिवार असुरक्षित झाला आहे. हलक्या धानाच्या नासाडीची आतापर्यंत तिरोडा वनविभागात २५ प्रकरणे नोंद झाली ...
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी खासदार आदर्श गाव योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या गोरेगाव तालुक्यातील पाथरी गावाचा आर्थिक, सामाजिक विकास साधून कायापालट करण्याचा निर्धार आ.राजेंद्र जैन ...
जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्र उघडण्यास सुरूवात झाली असली तरीही पाहिजे त्या प्रमाणात या केंद्रांवर धान खरेदी होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळेच अद्याप मार्केटींग फेडरेशन व आदिवासी ...
शेतकरी अपघात विम्याच्या दोन प्रकरणांत दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने नाकारलेला विमा दावा जिल्हा ग्राहक न्यायमंचाने ग्राह्य धरला. त्यामुळे सदर विमा कंपनीला दोन्ही प्रकरणातील मृत ...
गेल्या पाच महिन्यांपूर्वी सत्तारूढ झालेले भाजपचे नगराध्यक्ष कशिश जयस्वाल यांच्या कमिशनखोरीमुळे आणि न.प. प्रशासनाची कारभारावर पकड नसल्यामुळे शहरातील विकास कामे ठप्प पडली आहेत, ...
ओबीसींची जनगणना व्हावी तसेच शैक्षणिक क्षेत्रासह नोकरीत लोकसंख्येच्या आधारावर नोकरी मिळावी या मागण्यांना घेऊन गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने राज्याचे ...
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत राज्यात ५४१ डॉक्टर काम करीत होते. परंतु १ ते ७ जुलै २०१४ दरम्यान मॅग्मो संघटनेने पुकारलेल्या संपाला या डॉक्टरांनी आपला पाठिंबा दर्शविल्यामुळे ...
वीज चोरी पकडताना ग्राहकांवर मोठ्या प्रमाणात वीज आकारणी केली जाते. वीज चोरी पकडणारे भरारी पथक विद्युत वितरण कंपनीच्या काही अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करून आकसपूर्ण व्यवहार करते, ...
चोरीला गेलेल्या ट्रकची नुकसानभरपाई मिळावी म्हणून ग्राहकाने रिलायन्स जनरल विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र विमा कंपनीने फेटाळलेला तो दावा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण ...