आरमोरी ते देसाईगंज जवळील कुरूडपर्यंतच्या जवळपास १० किलोमीटरच्या जंगलात गेल्या दिड महिन्यात वाघाच्या हल्ल्यात तीन जणांचा बळी तर एकाला गंभीर जखमी व्हावे लागले. तीन वर्षांपूर्वी याच भागात वाघाने दोन जणांवर हल्ला करून त्यांचा जीव घेतला तर काहींना जखमी के ...
दरवर्षी रेतीघाटांच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. पण गेल्या दोन वर्षात रेंगाळत जाणाऱ्या लिलाव प्रक्रियेमुळे अपेक्षित महसूल मिळालेला नाही. यावर्षी तर ही प्रक्रियाच पूर्ण होते किंवा नाही याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. ...
गेल्या २ मे रोजी उडालेल्या चकमकीत पोलिसांनी जहाल नक्षली नेता सृजनक्का हिला ठार केले होते. त्याचा निषेध करण्यासाठी नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कडेला लावलेले बॅनर गावकऱ्यांनी काढून गावात आणले आणि त्याची होळी केली. ...
२४५४ जणांना पास मंजूर झाली होती, पण त्याचा लाभ घेण्याआधीच पासची वैधता संपल्यामुळे ती पास त्यांच्यासाठी कुचकामी ठरली. केवळ वैद्यकीय उपचार घेण्याच्या कारणासाठी किंवा जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला असेल तरच जिल्ह्याबाहेर जाऊन येण्यासाठी पास मंजूर केली ...
तेलंगणा सरकारच्या वतीने सदर पुलाचे काम सुरू असून २४ पिलरचा हा पूल आहे. ९० कोटी रुपयांतूून दोन राज्याला जोडणारा हा पूल होत आहे. प्राणहिता नदीवर पूल नसल्यामुळे तेलंगणा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील नागरिकांना नावेने प्रवास करावा लागत होता. काहींना द ...
जगातील पहिल्या परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगल यांच्या जयंतीचा कार्यक्रम जागतिक परिचारिका दिन म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. ही जयंती अहेरीचे उपजिल्हा रुग्णालयात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.क ...
गाय व म्हशीच्या दुधाचा विचार केल्यास म्हशीच्या दुधाला अधिक भाव मिळतो. दुधातील फॅटनुसार गाय व म्हशीच्या दुधाचा भाव वेगळा असतो. लॉकडाऊनपूर्वी दूधडेअरीमार्फत पशुपालकांकडून दुधाची खरेदी सुरू होती. आताही आहे. मात्र लॉकडाऊनपूूर्वी पशुपालकाला प्रती लीटर २५ ...
गोंडवाना विद्यापीठात प्राध्यापकांची पदभरती प्रक्रिया राबविली जात आहे. या पदभरतीकरिता लावलेल्या बिंदुनामावलीत विशिष्ट प्रवर्गासाठी ‘आळीपाळी’ने एक पद असे निश्चित केले आहे. याच आळीपाळी शब्दाने ओबीसी संवर्गातील उमेदवारांचा घात केला असल्याचा आरोप राष्ट्री ...
अहेरी तालुक्यातील महागाव येथे सोशल डिस्टन्सिंचे काटेकोरपणे पालन करीत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत एक आदर्श विवाह पार पडला. या विवाहाप्रसंगी लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. ...
अहेरीजवळील वांगेपल्ली गावालगत प्राणहिता नदीपात्रात महाराष्ट्र व तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्य्यात आले आहे. बहूप्रतिक्षित पुलाचे काम येत्या दहा दिवसांत पूर्ण होणार असून येत्या काही दिवसात सर्व सामान्य जनतेसाठी हा खुला होण्याची शक्यत ...