शेतीतील यांत्रिकीकरणामुळे बैलांचेही महत्त्व कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गायी कसायाला विकण्यास सुरुवात केली आहे. २०१२ मध्ये १९ वी पशुगणना करण्यात आली. त्यावेळी गडचिराेली जिल्ह्यात गायवर्गीय जनावरांची संख्या ५ लाख १ हजार ३२३ एवढी हाेती. २०१९ राे ...
अनुसया माेगरकर गावातील अन्य तीन महिलांसोबत जंगलात झाडू तयार करण्यासाठी लागणारे गवत आणायला गेली होती. गवत कापत असतानाच अचानक वाघाने झडप घातली व तिला जवळपास १०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. ...
एका वर्षातील २४० दिवस कामगाराने काम केले, तर त्याला विनानोटीस कामावरून कमी करता येत नाही. अचानक जुन्या कामगारांना काढून नवीन कामगारांना कामावर ठेवण्यात येऊ नये, असे सर्व नियम असले तरी, या सर्व नियमांची अंमलबजावणी न होता हे सर्व कायदे कागदावरच पाहायला ...
विशेष मोहिमेसाठी आरोग्य विभागाच्या जिल्ह्यात २५४ चमू तयार केल्या आहेत. एका चमूत दोन आरोग्य कर्मचारी राहतील. प्रत्येक चमूला दरदिवशी गावाचे वाटप करून त्या ठिकाणी लसीकरणाबाबत जनजागृती तसेच प्रत्यक्ष पात्र नागरिकांना लस द्यायची आहे. २० ते २७ डिसेंबरपर्यं ...
जिल्हा सामान्य रुग्णालयात यापूर्वी अल्सर, अपेंडिस, छाेट्या-माेठ्या गाठी व तत्सम अनेक आजारावरील शस्त्रक्रिया हाेतात. मात्र, कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया २०२१ डिसेंबर महिन्यात पहिल्यांदाच पार पडली. ...
२२ ते २६ नाेव्हेंबरदरम्यान याच हत्तींच्या कळपाने कुरखेडा तालुक्यात धुमाकूळ घातला. त्यानंतर ते देसाईगंज तालुक्यात गेले. देसाईगंज तालुक्यात दाखल झालेल्या जंगली हत्तींकडून हाेणाऱ्या नुकसानीपासून कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुस्कारा साेडला हाेता. देस ...
कोविडच्या संभाव्य लाटेला रोखण्यासाठी आखण्यात आलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्या म्हणाल्या की, गडचिरोली जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उशिरा कोविड संक्रमण वाढत आहे. त्यामुळे लोक संसर्गाबाबत अनभिज्ञ राहण्याची शक्यता नाकारता येत न ...
बहुतांश शेतकरी अशिक्षित व साधेभाेळे राहतात. याचा गैरफायदा दुकानदारांकडून घेतला जाते. कधी-कधी बाेगस खते, बियाणे, कीटकनाशके विकली जातात तर कधी-कधी अधिक दराने या सर्व वस्तूंची विक्री हाेते. या बाबींवर नियंत्रण राहावे, यासाठी कृषी विभागामार्फत वेळाेवेळी ...
धान खरेदीचा कालावधी खरीप पणन हंगामासाठी १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत तसेच रब्बी / उन्हाळी हंगाम १ मे ते ३० जून २०२२ असा राहणार आहे. धान विक्रीकरिता शेतकऱ्यांनी त्यांच्या केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. वनहक्क धारणाधिकार असलेल्या ...
जिल्ह्यातील ९ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबर राेजी मतदान हाेणार आहे. १३ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे हाेते. १९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. आता एकूण ५५४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ...