२०१४ च्या पावसाळ्यात सरासरी कमी पर्जन्यमान झाल्याने त्याचा सरळ परिणाम भूजल पातळीवर पडला असून जिल्ह्यातील भूजलाची पातळी सरासरी ०.५२ मीटरने घटली आहे. ...
२०११ मध्ये करण्यात आलेल्या आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणाच्या प्रारूप याद्या प्रत्येक गाव पातळीवर पाठवून यादीतील दुरूस्तीबाबत आक्षेप मागविण्यात आले होते. ...