वडसा वन विभागाच्या सभागृहात वडसा वन विभाग वडसा, वन परिक्षेत्र कार्यालय वडसाच्या वतीने लोकसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती रेवता अणोले यांच्या हस्ते झाले ...
विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी प्राधान्य देणार आहे. गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग दुर्गम व ग्रामीण असल्याने शासनाचे या जिल्ह्याच्या विकासाकडे विशेष लक्ष आहे, असे प्रतिपादन रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी केले. ...
जत्रेसाठी सिरोंचा तालुक्यातील शेकडो भाविक हजेरी लावतात. सिरोंचा भागातील भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी तेलंगणा राज्यातील शासकीय आगाराच्या वतीने सिरोंचा तालुक्यात यात्रेकरूंसाठी २७ जानेवारीपासून यात्रा स्पेशल बससेवा सुरू करण्यात आली आहे. ...
तालुक्यातील नगरम जि.प.उच्च प्राथमिक शाळेच्या समोर सांडपाणी जमा होते. त्यामुळे येथून आवागमन करणाऱ्या तसेच खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना दुर्गंधीमुळे आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सांडपाण्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी पालकां ...
२५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून जिल्ह्यात साजरा केला जातो. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात नवमतदार, अपंग मतदार, विविध स्पर्धांमध्ये विजेते स्पर्धक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी निवडणूक प्रक्रियेत शहिद झालेल्या कर्मचाºयांच्या कुटुंबांना श ...
गटविकास अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन आले. निवेदनात म्हटले आहे की, मक्केपल्ली माल येथील प्रशासकीय कामकाज सुरळीत चालावे, यासाठी पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात आरती मानकर यांना प्रभार देण्यात आला. प्रभार सोपविल्यापासून ग्रामसेवक महिन्यातून एकद ...
इतर मागासवर्गातील अपंग, विधवा, परितक्त्या, महिलांना गडचिरोलीमध्ये ३०० घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. याबाबत लवकरच शासन निर्णय निघेल. इतर मागासवर्गीय लोकांसाठी ओबीसी महामंडळातून एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवठा मंजूर करण्यात आला आहे. आपल्या ...
अत्याधुनिक यंत्रे महाग असल्याने एक शेतकरी ती खरेदी करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गट तयार करून या गटांतर्गत साहित्य खरेदी केल्यास शासन त्यावर अनुदान देते. या साहित्याचा वापर गटातील शेतकऱ्यांसाठी करता येणे शक्य आहे. त्यामुळे गटशेतीकडे शेतकऱ्यांनी ...
कोरची तालुका मुख्यालयापासून ४० किमीच्या अंतरावर परिघात असलेल्या १३३ गावांसाठी बँक आॅफ इंडियाची एकमेव बँक शाखा आहे. अपुऱ्या जागेत या शाखेचा कारभार सुरू असून व्यवहार करण्यासाठी येथे खातेदारांची मोठी गर्दी असते. गेल्या नऊ वर्षांपासून तोकड्या जागेत या बँ ...