शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पारदर्शी प्रशासनाला प्राधान्य देणार

By admin | Updated: December 29, 2016 01:49 IST

गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात जुनी नगर पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देसाईगंज नगर पालिकेत

शालू दंडवते यांचे प्रतिपादन : नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात जुनी नगर पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देसाईगंज नगर पालिकेत पारदर्शी कारभाराला आपण प्राधान्य देऊ यासोबतच शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी आपला प्रयत्न राहील, असे प्रतिपादन देसाईगंजच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष शालू दंडवते यांनी केले. देसाईगंज नगर पालिकेच्या सभागृहात बुधवारी सकाळी ११ वाजता त्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी आ. क्रिष्णा गजबे, मावळते नगराध्यक्ष श्याम उईके, माजी नगराध्यक्ष किसन नागदेवे, माजी न. प. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, विद्यमान नगरसेवक दीपक झरकर, रिता ठाकरे, आशा राऊत, करूणा गणवीर, फहमिदा पठाण, मनोज खोब्रागडे, सचिन खरकाटे, अश्विनी कांबळे, किरण रामटेके यांच्यासह पं. स. च्या सभापती प्रीती शंभरकर, माजी नगरसेवक मुरलीधर सुंदरकर, अण्णाजी तुपट, बाळ सकदेवे, नरेश विठ्ठलानी, राजू झरकर, डॉ. विष्णू वैरागडे, चैतनदास विधाते, मुख्याधिकारी तैमूर मुलानी, मुख्य लिपीक दादाजी ढोंगे, कोषाधिकारी हरगोविंद भुरे, नगर विकास विभागाचे जयंत शालिग्राम, मनीष दंडवते आदी उपस्थित होते. याप्रसंगी आ. क्रिष्णा गजबे यांनी शालू दंडवते यांना शुभेच्छा देऊन पालिकेला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी) दंडवते १९ व्या नगराध्यक्ष ४देसाईगंज नगर पालिकेची स्थापना ही तत्कालीन चंद्रपूर जिल्ह्यात असतानाच झालेली आहे. २६ आॅगस्ट १९८२ ला गडचिरोली जिल्हा निर्माण झाला. त्यावेळी देसाईगंज नगर पालिका होती. पहिल्यांदाच सर्वसाधारण महिला प्रवर्गातून महिला नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आल्या आहे. शालू दंडवते या देसाईगंज नगर पालिकेच्या १९ व्या नगराध्यक्ष आहेत व त्यांना एकहाती बहुमतासह सत्ता संपादन करण्यात यश आले आहे. भारतीय जनता पक्षाने सलग दुसऱ्यांदा ही नगर पालिका आपल्या ताब्यात राखली आहे.