शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यापालांचा पुन्हा ब्रेक?
2
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
3
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
4
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
5
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
6
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
7
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
8
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
9
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
10
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
11
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
12
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
13
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
14
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
15
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
16
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
17
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
18
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
19
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
20
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

​तिशीनंतर पुरुषांपेक्षा जास्त महिला असतात सोशल अ‍ॅक्टिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 22:19 IST

 वयाच्या तिशीनंतर पुरुषांची सामाजिक सक्रियता कमी होते तर महिलांची वाढते.

अनेक महिलांची तक्रार असते की, त्यांचे पती एखाद्या समारंभाला जाण्यास कंटाळा करतात. त्यानंतर ‘आता तुम्ही पहिल्यासारखे नाही राहिले’ हा पत्नीचा ठरलेला डायलॉग असतो. याचे कारण आहे की, वयाच्या तिशीनंतर पुरुषांची सामाजिक सक्रियता कमी होते तर महिलांची वाढते.

एका भारतीय संशोधकाचा सामावेश असलेल्या एका रिसर्च टिमने केलेल्या अध्ययनातून असे दिसून आले की, वयानुसार पुरूषांचा मित्रपरिवार कमी होऊ लागतो. ‘सोशल गॅदरिंग अ‍ॅक्टिव्हिटिज्’मध्ये पुरुषांचा रस कमी होतो. 

फिनलँडमधील ‘आल्टो विद्यापीठातील’ कुणाल भट्टाचार्य यांनी सांगितले की, तरुण मुलं तरुण मुलींपेक्षा अधिक सक्रिय असतात परंतु वयानुरूप हे पॅटर्न बदलते. वयाच्या 25व्या वर्षानंतर पुरुषांचे सोशल सर्कल घटू लागते आणि चाळीशीच्या शेवटी स्थिरावते. साठीनंतर पुरुष इतरांशी जास्त मिसळण्यास जास्त उत्सुक नसतात.

या संशोधनामध्ये युरोपमधील एका देशाच्या तीस लाख लोकांच्या मोबाईल संभाषणांचा अभ्यास करण्यात आला. वव्याच्या 25 व्या वर्षी स्त्री आणि पुरुष दोघांचाही समाजात मोठ्या प्रमाणावर वावर असतो. भट्टाचार्य सांगातात की, वयाच्या या टप्प्यावर पुरुष कॅज्युअल रिलेशनशिपला महत्त्व देतात तर, महिलांचा कल प्रेम संबंधाकडे जास्त असतो.