‘श्रीमंत विरुद्ध गरीब’ चर्चा ‘उजव्या विरुद्ध डाव्या’ अशा अंगाने केल्या जातात! पण, टोकाची आर्थिक विषमता तयार होणे हे श्रीमंतांवरचेही संकटच! ...
भारतीय कंपन्यांची कामगिरी उर्वरित जगाच्या तुलनेत निश्चितच उजवी असल्याचे या आकडेवारीच्या आधारे म्हणता येते. ...
जातीय-धार्मिक ध्रुवीकरण करून मतांचे राजकारण करण्यात मश्गूल असलेल्या धोरणकर्त्यांनी युवकांचे हे अस्वस्थ वर्तमान वेळीच समजून घेतले नाही तर मोठा उद्रेक होऊ शकतो. ...
शीर्षकात दिलेले वाक्य आठवीतले विद्यार्थी वाचू शकत नाहीत, हे मी प्रत्यक्ष पाहतो आहे. ‘असर’चा अहवाल खरा की खोटा, यावर वाद घालून काय होणार? ...
‘रस्त्यांची बांधणी करणाऱ्या इंजिनिअर्सच्या चुकीमुळे अपघात होतात’ हे विधान पूर्णांशाने खरे नाही! रस्त्यांबरोबरच वाहनचालकांचे कौशल्यही महत्त्वाचेच! ...
बालरूपातील प्रभू श्रीराम अयोध्येतील भव्यदिव्य मंदिरात विराजमान झाले. त्यांचा पाचशे वर्षांचा वनवास, गेल्या काही दशकांमधील तंबूतील निवास संपला. ...
जगभरच चित्रपटगृहातील उपस्थिती घटत चालली असताना चाहत्यांना पुन्हा पडद्याकडे खेचून आणण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहेत... त्याबद्दल! ...
‘रामराज्य’ आले पाहिजे हा जो आशावाद व्यक्त होतो, त्याच्या मुळाशी ‘मरणान्तानि वैराणी’ हे मुख्य सूत्र असेल तर राजकारणासह समाजाच्या विविध क्षेत्रात आलेले वैरत्व कमी होईल. ...
प्रजासत्ताक अधिक सुदृढ करण्याची जबाबदारी सरकारपेक्षाही जास्त सामान्य नागरिकांचीच आहे, हे आपण सतत का विसरून जातो? ...
campaign of cleanliness : ही मोहीम केवळ शासकीय उपक्रमाचा भाग न ठरता त्यात लोकांचा वैयक्तिक व सामाजिक संस्था, संघटनांचाही सहभाग लाभणे अपेक्षित आहे. ...