महावितरण कंपनीच्या वीजबिलांचे स्वरूप बदलले असून ग्राहकांना वीजबिले ही नवीन स्वरूपातील वितरित केली जाणार आह़े ...
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 25 व्या पदवीप्रदान समारंभ सोहळ्याचे आयोजन शनिवारी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात करण्यात आले होते. ...
रिक्त पदांमुळे येथे दाखल होणा:या रुग्णांवर होणा:या शस्त्रक्रिया व विविध सेवा प्रभावित झाल्या आहेत. ...
अंत्ययात्रेसाठी येणा:या नागरिकांना सावली मिळावी, याउद्देशाने या परिसरात शंभराहून अधिक बदाम व विविध वृक्षांची लागवड केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
जिल्हा नियोजन मंडळाकडून त्यासाठी निधीची तरतूदही झाली आह़े मात्र ना-हरकत प्रमाणपत्र आणि जागेचा अडसर कायम असल्याने हा प्रकल्प रखडलेलाच आह़े ...
रिक्षा लावण्यावरून वाद झाल्याने बस चालक आर.डी. कोकरे यांना पाच रिक्षा चालकांनी मारहाण केली. ...
थाळनेरच्या किल्ल्याच्या माती, विटा जाताहेत बांधकामासाठी : स्थानिक जनतेने किल्ल्याचे वैभव टिकविण्याची इतिहासप्रेमींची अपेक्षा ...
भूगर्भातील पाण्याचा स्त्रोतावर आधारीत कूपनलिका व विहिरींच्या पाणी पातळीच्या नियोजनावर नवीन लागवड करण्याचे तंत्र अवलंबून आहे. ...
भाजी बाजाराच्या इमारतीची मुदत संपली असून ती पाडण्यासाठी महापालिकेचे जेसीबी आणण्यात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला़ ...
आदिवासी विकास विभागाच्या विविध आश्रमशाळांमध्ये रोजंदारीने काम करणा:या वर्ग 3, वर्ग 4 कर्मचा:यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली ...