शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटानंतर युवकानं केले दुसरं लग्न; पहिल्या पत्नीने पुन्हा साधली जवळीक, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 21:02 IST

लग्नानंतर काही महिने सुरळीत चालले होते. सर्व माझी काळजी घेत होते परंतु वेळेसोबत परिस्थिती बदलली

उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यात एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी राहणाऱ्या एका युवकाचं १४ वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्याला २ मुलेही होती परंतु काही कारणानं पती पत्नीत वाद झाला आणि दोघांनी सहमतीने घटस्फोट घेतला. या युवकाने दुसरं लग्न केले मात्र त्यानंतर जे काही घडलं त्यामुळे दुसऱ्या पत्नीने पतीविरोधात पोलीस ठाणे गाठले. 

युवकाच्या दुसऱ्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून त्यात लग्नावेळी सासरच्या मंडळींनी मोठ्या प्रमाणात हुंडा घेतला आणि आता ५ लाख रुपये आणि बुलेटची मागणी करत आहेत. इतकेच नाही तर माझ्या भावाच्या लग्नातही मला जाऊ दिले नाही. माझ्याकडील दागिने काढून घेतले. त्याशिवाय पहिल्या पत्नीसोबत सामंजस्याने राहण्यासाठी मला मारहाण केली जाते. माझ्या जीवाला धोका आहे असा आरोप तिने केला आहे. सध्या या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे.

माझे पती राजीव तिवारी यांचं १४ वर्षापूर्वी कविता नावाच्या युवतीसोबत लग्न झाले होते. त्या दोघांना १३ आणि ८ वर्षाचा मुलगा आहे. मात्र दोघांमध्ये झालेल्या वादानंतर सहमतीने घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर राजीव यांच्या कुटुंबाने नातेवाईकांच्या मध्यस्थीने आमचे लग्न लावून दिले. राजीव यांचं पहिलं लग्न झाले होते परंतु घटस्फोट झाल्याने आम्ही लग्नाला तयार झालो. २३ एप्रिल २०२४ रोजी लग्न धूमधामपणे करण्यात आले. माझ्या आनंदासाठी वडिलांनी जमीन विकून २५ लाखाहून अधिक खर्च लग्नात केला. हुंडा दिला जेणेकरून मला सासरी त्रास होऊ नये असं पूजा तिवारीने पोलिसांना सांगितले.

लग्नानंतर काही महिने सुरळीत चालले होते. सर्व माझी काळजी घेत होते परंतु वेळेसोबत परिस्थिती बदलली. राजीव यांची पहिली पत्नी कविताने माझ्या पतीशी पुन्हा जवळीक साधली. मुलांना भेटण्याच्या बहाण्याने ती वारंवार घरी येत होती. मी जेव्हा याचा विरोध केला तेव्हा पतीने मलाच शिवीगाळ केली, त्याबाबत सासरी तक्रार केली तर सर्वच नाराज झाले. एकेदिवशी सासूसासरे, दिर, पती आणि त्याची पहिली पत्नी कविता यांनी मिळून मला मारहाण केली. जर तू विरोध केला तर तुला घरातून काढून टाकू अशी धमकी पूजाला दिली. २२ नोव्हेंबरला पूजाच्या भावाचं लग्न होते त्या कार्यक्रमालाही घरच्यांनी जाऊन दिले नाही. मला ५ लाख रुपये आणि एक बुलेट मागितली असा आरोप दुसऱ्या पत्नीने केला. दरम्यान, या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सध्या पोलीस तपास करत आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.