शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आग लागून दोन मालट्रक भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2016 00:14 IST

सिल्लोड : फटाक्यात वापरली जाणारी पावडरची वाहतुक करणाऱ्या माल ट्रकला आग लागुन दोन ट्रक जळून खाक झाले़

सिल्लोड : फटाक्यात वापरली जाणारी पावडरची वाहतुक करणाऱ्या माल ट्रकला आग लागुन दोन ट्रक जळून खाक झाले़ आगीत अन्य दोन ट्रकचेही नुकसान झाले़ ही घटना मंगळवारी (दि.१७) मध्यरात्री औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील बाळापूर (ता.सिल्लोड) येथे घडली़एका हॉटेल मालकांसह कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली़ यामुळे जीवितहानी झाली नाही.कोटा (राजस्थान) येथून बंगळुरूकडे (कर्नाटक) फटाक्यासाठी वापरली जाणारी पावडर घेऊन जाणारा मालट्रक बाळापूरजवळ असलेल्या एका हॉटेलवर रात्री २.३० आला़ तेथे थांबलेल्या मालट्रकच्या शेजारी चालकाने मालट्रक उभा केला. मात्र काही वेळातच अचानक मालट्रकने (क्ऱ आरजे-२० जीबी-०७९५) पेट घेतला़ क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले़ काही क्षणात बाजूला उभ्या असलेल्या आरजे-२०़ जीबी-६१९५, आरजे-२० जी़ऐ-५५२६), एमपी-०९ एचएफ ४०१२) या ट्रकलासुद्धा या आगीची झळ पोहोचली़