शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकाचे ‘भिजत’ घोंगडे

By admin | Updated: July 11, 2016 01:16 IST

औरंगाबाद : जगविख्यात औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाची पार दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी छताचे प्लास्टर उखडले असून, पावसामुळे बसस्थानकाला गळती लागली आहे.

औरंगाबाद : जगविख्यात औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाची पार दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी छताचे प्लास्टर उखडले असून, पावसामुळे बसस्थानकाला गळती लागली आहे. बसस्थानकाचे छत आणि भिंतीमधून पाणी झिरपत असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. बसस्थानकाची ही अवस्था पाहून प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.पर्यटनाची आणि मराठवाड्याची राजधानी म्हणून औरंगाबादची ओळख आहे. एस. टी. महामंडळाला कोट्यवधींचे उत्पन्न देणाऱ्या या बसस्थानकाच्या इमारतीची गेल्या काही वर्षांत दुरवस्था झाली आहे. बसस्थानकाच्या छताचे प्लास्टर ठिकठिकाणी उखडल्याचे दिसते. यापूर्वी छताचे प्लास्टर प्रवाशांच्या अंगावर पडल्याची घटना घडली आहे. आता पावसामुळे बसस्थानकाची दुरवस्था आणखी समोर येत आहे. जागोजागी गळती लागली असून, बसस्थानकातील खांब आणि भिंतीमध्ये पाणी झिरपत आहे. पर्यटननगरीतील बसस्थानकाची अवस्था पाहून प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वी बसस्थानकावर मल्टिकॉम्प्लेक्स इमारत तयार करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. प्रतिसाद न मिळाल्यामुळे निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील १३ शहरांमध्ये बसपोर्ट उभारण्याचे जाहीर करण्यात आले. या शहरांमध्ये मराठवाड्यातील नांदेड आणि औरंगाबाद शहराचा समावेश आहे. त्यामुळे अद्ययावत बसस्थानकानंतर आता बसपोर्ट उभारण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.