शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

धम्म समारंभ कार्यक्रमाचे वाहन व डेकोरेशनचे साहित्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:42 IST

मागील २५ वर्षांपासून ३० व ३१ जानेवारीला तपोभूमी संघारामगिरी येथे धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. धम्मक्रांतीचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रातील ...

मागील २५ वर्षांपासून ३० व ३१ जानेवारीला तपोभूमी संघारामगिरी येथे धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. धम्मक्रांतीचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो धम्म बांधव येतात. कार्यक्रमाची सांगता झाल्यावर १ डिसेंबर रोजी साहित्य व पाण्याचे टँकर संघरामगिरीवरून खडसंगीला परत नेत असताना वनविभागाने सकाळी ११ वाजता वाहन रोखून धरले. यावेळी सर्वाचे मोबाईल जप्त केले. तीन दिवस उलटूनही साहित्य परत दिले नाही. यामुळे समाजबांधवांमध्ये वनविभागाविरुद्ध रोष व्यक्त होत आहे. याबाबत वनविभाग (बफर)चे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, भ्रमणध्वनी उचलला नाही. तर एसएफ यांनी चंद्रपूर येथील कार्यालयात या असे सांगून वेळ मारून नेली.

बॉक्स

कोऱ्या कागदावर घेतल्या सह्या

वनविभागाने वाहनांची अडवणूक केली. वाहनावरील मजूर याबाबत गावकऱ्यांना माहिती देतील, यामुळे वनविभाग (बफर) यांनी वाहन पकडलेल्या वाहनधारक व वाहनावर असणाऱ्या मुलांच्या कोऱ्या कागदावर दमदाटी करून सह्या घेऊन ठेवल्याची माहिती आहे.