शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

खांबाडा-नेरी मार्गावर फुलली सूर्यफुलाची शेती

By admin | Updated: March 27, 2015 00:54 IST

पारंपारिक पिकांना बगल देत चिमूर तालुक्यातील नेरी येथील शेतकरी संपदी वामनराव कामडी यांनी खांबाडा-नेरी मार्गावरील आपल्या दोन एकर शेतात सूर्यफूलाचे पीक लावले आहे.

पेंढरी (कोके) : पारंपारिक पिकांना बगल देत चिमूर तालुक्यातील नेरी येथील शेतकरी संपदी वामनराव कामडी यांनी खांबाडा-नेरी मार्गावरील आपल्या दोन एकर शेतात सूर्यफूलाचे पीक लावले आहे. सूर्यफुलाचे पीक अतिशय डोलदार असून इतर शेतकऱ्यांनीही या पिकाच्या उत्पन्नाकडे वळावे, असे त्यांचे म्हणणे आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना तेच-ते पीक घेणे कठीण झाले आहे. सिंदेवाही- चिमूर तालुके हे धान व हळद या पारंपारिक पिकांसाठी प्रसिद्ध आहेत. या पिकासोबतच कडधान्याचे पीक सुद्धा घेतली जातात. ज्यांच्याकडे सिंचनाची बारमाही सोय आहे ते शेतकरी आता सूर्यफुलाचे नगदी पीक घेत आहेत. नेरी येथील शेतकरी संदीप कामडी यांना आपल्या दोन एकरात सूर्यफूलाचे पीक घेतले आहे. त्यांना दोन एकरासाठी दोन हजार रुपये खर्च आला व उत्पन्न २० हजार रुपये होण्याची आशा आहेत. या बहुपीक पद्धतीमुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ होवू शकतो, अशी प्रतिक्रिया संदीप कामडी यांनी ‘लोकमत’ला दिली. (वार्ताहर)