बृहदाश्यमयुगीन संस्कृतीचा वारसा सांगणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा एकाश्म स्मारक नागभीड तालुक्यातील डोंगरगाव (बुद्रुक) येथे असून जिल्ह्याचा तेजस्वी इतिहास बृहदाश्यमयुगीन कालखंडापर्यंत नेण्यासाठी हा स्मारक सबळ पुरावा आहे. ...
‘ही धरणीमाता तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्याइतके देते. मात्र, तुमचा हावरटपणा कदापि पूर्ण करू शकत नाही’ असे मत महात्मा गांधीजींनी ‘माझे सत्याचे प्रयोग’ या आत्मकथनात नोंदवून ठेवले आहे. ...