गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता मागील काही दिवसांपासून व्यक्त होत आहेत. तसेच काही ठिकाणी ही अळी आढळून येत असल्याबाबतच्या सूचनाही कृषी विभागाला मिळाल्या आहेत. ...
पावसाळ्याच्या तोंडावर वडगाव परिसरात मागील काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, या मागणीचे निवेदन नागरिकांनी मनपा आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना ...
बल्लारपूर वेकोलि खुल्या खाणीत कोळसा खननाचे काम सुरु असताना ३५ लाखांचा डम्पर जळून खाक झाल्याची घटना रविवारी दुपारी २.३० च्या सुमारास घडली. डम्परची नियमित तपासणी होत नसल्याने ही घटना घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...
शाळाबाह्य मुलांची गळती थांबविण्यासाठी आणि गोरगरिबांच्या मुलांना गावातच मोफत शिक्षण मिळावे म्हणून शासनाने गाव तिथे शाळा उघडल्या, परंतु शिक्षण विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे पहाडावरिल अनेक शाळांमध्ये शिक्षकांची बोंब आहे. याचा फटका विध्यार्थ्यांना बसत आहे ...
मूल आणि सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेचे पाणी कालव्याद्वारे सोमवारी सोडण्यात आले. सावली तालुक्यातील वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्य ...
अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाद्वारे दूधाचे एसएनएफ मानांकन ८.५ टक्के निर्धारित असले तरी चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या दुग्धोत्पादनाच्या अनुषंगाने या एसएनएफ निर्धारणात सुधारणा करून ते ८ किंवा ८.२ टक्के करण्यात यावे. जेणेकरून जिल्ह्यातील दुग्धोत्पादन ...
रामायणात प्रभू श्रीराम व सीता मातेला १४ वर्षांचा वरवास झाला होता. या काळात प्रभू श्रीराम व सीता माता यांनी रामदेगी - संघारामगिरी जंगलात वास्तव्यास होते. असे जाणकार सांगतात. प्रभू राम व सीता मातेच्या वास्तव्याने पावन झालेल्या रामदेगी परिसरात निसर्गरम् ...
महानगर परिषदेतर्गंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट येथे दर रविवारी संडे मार्केट भरत होता. यामध्ये शहरातील तसेच जिल्ह्याभरातील शेकडो छोटे-मोठे व्यावसायिक हातठेल्यावर विविध वस्तुंची विक्री करीत होते. मात्र नागपूर खंडपीठाने केवळ नऊ दुकानादारां ...
जागतिक व्याघ्र दिनानिमित्त जंगलव्याप्त जुनोना येथे रविवारी इको-प्रो व संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमाने रॅली काढून ‘व्याघ्र संवर्धनातूनच राहणार पर्यावरणाचे संतुलन’ हा संदेश देण्यात आला. यावेळी जुनोना ग्रामपंचायत संरपच मालती कुळमेथे, इको-प्रो अ ...