शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पाच रुपयांत एक दिवसाचा मद्य परवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:31 IST

अलीकडेच जिल्ह्यातील दारूबंदी उठल्यामुळे बल्लारपुरातही जुने बार सुरू झाले आहे; परंतु बार खुले ठेवण्याची वेळ सायंकाळी ४ वाजेपर्यंतच असल्यामुळे ...

अलीकडेच जिल्ह्यातील दारूबंदी उठल्यामुळे बल्लारपुरातही जुने बार सुरू झाले आहे; परंतु बार खुले ठेवण्याची वेळ सायंकाळी ४ वाजेपर्यंतच असल्यामुळे सध्या पार्सल नेण्याची व्यवस्था सुरू आहे. यामुळे तळीराम दारूचे पार्सल घेऊन सायंकाळी वाट्टेल त्या ठिकाणी आपली मैफल जमवतात. शहरातील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या वर्धा नदीच्या गणपती घाटावर, तर कधी आता सुनसान पडलेल्या बगिच्यात, नाही तर मोकळ्या जागेत. मात्र, सायंकाळी शहराच्या वेशीवर असलेल्या बामणी-विसापूरच्या ढाब्यावर तळीरामांची दारू पिण्याची खास व्यवस्था असते. मद्य सेवन करणे कायद्यान्वये गुन्हा असूनही या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. यासंदर्भात ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सार्वजनिक ठिकाणी मद्य पिणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला आहे. सायंकाळी शहरातील बार बंद असल्यामुळे अवैध मद्य विक्रेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मद्य मात्र पूर्वीपेक्षा स्वस्त झाले असल्यामुळे तळीराम खुश आहेत.

कोट

सध्या तळीरामांना शासनातर्फे मद्य पिण्याचा परवाना देण्यात आलेला नाही. आदेशाप्रमाणे बार मालकांतर्फे नमुना एफएल-सी नियम -७० प्रमाणे ५ रुपयांत ७५० मिलि मद्याचे एक युनिट बाळगण्याचा एक दिवसाचा परवाना देण्यात येत आहे.

- प्रेम माकोडे, बार संचालक, बल्लारपूर