शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त रोडचे काम तातडीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:32 IST

ब्रह्मपुरी : मागील वर्षी आलेल्या पुराने ब्रम्हपुरी - आरमोरी महामार्ग उखडला होता. त्यामुळे एकाच बाजूने रहदारी सुरू आहे. त्यामुळे ...

ब्रह्मपुरी : मागील वर्षी आलेल्या पुराने ब्रम्हपुरी - आरमोरी महामार्ग उखडला होता. त्यामुळे एकाच बाजूने रहदारी सुरू आहे. त्यामुळे येथे अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या महामार्गाची दुरुस्ती शक्य तेवढ्या लवकर करा, अशी सूचना पोलीस निरीक्षक रोशन यादव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.

ब्रह्मपुरी - आरमोरी महामार्गावरील रणमोचन ते जुगनाळा फाट्याजवळील जवळपास ३०० ते ४०० मीटर एक पदरी रोड मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात वैनगंगा नदीला आलेल्या महापुरात वाहून गेला. त्यामुळे सदर महामार्गावरून केवळ एकाच बाजूने वाहतूक सुरू असून याठिकाणी बरेचसे अपघात घडले आहेत. यात बऱ्याच लोकांना जीव गमवावा लागला असून ५ ते ६ व्यक्तींना अपंगत्व आलेले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला असून एकाला अपंगत्व आले आहे.

संभाव्य धोका लक्षात घेता ब्रह्मपुरी आरमोरी महामार्गाची आठ ते दहा दिवसात दुरुस्तीचे काम पूर्ण करावे अशा सूचना पोलीस निरीक्षक रोशन यादव यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर पाहणी करुन दिल्या. यावेळी अभियंता गुरुवे, शाखा अभियंता आवळे, मे. अजवानी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक दिलीपकुमार वाघ, मस्के उपस्थित होते.

कोट

येथील अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन संबंधित कंपनीने तातडीने रोडचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची ही नैतिक जबाबदारी आहे.

-रोशन यादव, ठाणेदार,

पोलीस ठाणे, ब्रह्मपुरी.

190821\img-20210819-wa0190.jpg

पाहणी करताना यादव यांच्यासह सा. बा. विभागाचे अधिकारी