शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

झाडांच्या विविध प्रजाती पाहून स्पर्धक गोंधळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:31 IST

बल्लारपूर : असे कोणतेही घर नसेल की ज्यांच्याकडे विविध प्रजातींची रोपे लावलेली नसतील. परंतु त्यांची नावे काय? असा प्रश्न ...

बल्लारपूर : असे कोणतेही घर नसेल की ज्यांच्याकडे विविध प्रजातींची रोपे लावलेली नसतील. परंतु त्यांची नावे काय? असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा मात्र मोठा गोंधळ उडतो. असाच गोंधळ राजस्थानी समाजाच्या सावन सहल या आयोजित कार्यक्रमात झालेला दिसला. विविध प्रजातींची झाडे पाहून स्पर्धक गोंधळले. त्यांना त्या प्रजातीची नावे सांगता आली नाही.

सध्या श्रावण मास सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर बल्लारपूर तालुका माहेश्वरी महिला संघटन, राजस्थानी महिला मंडळ व राममंदिर मित्रमंडळाच्या वतीने आमडीजवळ असलेल्या कैलास खंडेलवाल यांच्या फार्म हाउसमध्ये सावन सहल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांसाठी नितू गुप्ता व करुणा मालू यांनी खेळाचे आयोजन केले. यावेळी नावीन्यपूर्ण झाडाची नावे ओळखा हा कार्यक्रम घेण्यात आला. फार्महाऊसवर लावलेली १०० प्रजातींच्या झाडांपैकी ४० झाडांना टॅग लागले होते. त्यांची नावे सांगायची होती. यामध्ये बऱ्याच स्पर्धकांनी गुगलची मदतही घेतली. परंतु कोणालाही ४० झाडांची नावे ओळखता आली नाही. २५ पर्यंतच झाडांची नावे सांगता आली. त्यामध्ये सुचिता जैन, श्रद्धा मोहता, आनंद गुप्ता, रिना खटोड, निर्मला काबरा, अनुज अग्रवाल, गोविंद मालू यांना आयोजक कैलास खंडेलवाल यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले. यावेळी माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष जगदीश मुंदडा, जैन समाजाचे सुनील जैन, बिरजू बंग, अनुज अग्रवाल, कैलास मालू, नवनीत सारडा, गौरव अटल, अश्विन खंडेलवाल, अजय गुप्ता, राजू मुंदडा, संजय पोतदार उपस्थित होते.

200821\20210815_134235.jpg

रोपांची नाव शोधताना स्पर्धक