शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पिकाला लागलेला खर्चही न निघाल्याने कपाशीत घातली मेंढरं 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 5:54 PM

वारखेड भागात बागायतदार शेतकºयांनी काळजावर दगड ठेवून कपाशीचे शेत मेंढपाळांना चराईकरीता देण्याची सुरूवात झाली आहे.

- संतोष आगलावे

लोकमत न्यूज नेटवर्क बोरखेड :  यावर्षी झालेल्या जास्त पावसाने बागायती कपाशीचे उत्पादन निम्म्यापेक्षा घटल्याने पिकाला लागलेला खर्च सुध्दा निघाला नाही. पुढील रब्बीचे हरभरा गहू पिक घेण्याकरीता शेतकºयांनी उभ्या कपाशीच्या शेतात मेंढरं घातली. संग्रामपूर तालुक्यात यावर्षी सर्वात जास्त पाऊस पडल्याची नोंद शासन दरबारी आहे. त्यामुळे पिक फुलोºयावर व परीपक्व होण्याच्या अवस्थेत असताना अवकाळी पावसामुळे बागायती व खरीपाच्या सर्व पिकांची वाट लागली. संग्रामपूर तालुक्यातील वारखेड शेत शिवारात बागायतदार शेतकºयांनी थोडेफार पाणी असताना ठिंबकच्या सहाय्याने कपाशी काही जगविली. परिणामी रक्षाबंधन सणापासून दिवाळीपर्यंत नियमीत पडणाºया पावसामुळे कपाशीच्या झाडांच्या बोंड्या काळसर व पात्यांची जास्त प्रमाणात गळ झाली. तसेच एकरी दहा क्विंटल कपाशीचे उत्पादन दरसाल येणारे मात्र यंदा पाच क्विंटलच्या आत आले. बागायती कपाशीकरीता एकरी खर्च सुरूवातीपासून पूर्ण कपाशी घरात येईपर्यंत कमीत कमी एकरी अठरा हजार रूपयापर्यंत येतो. यातील कापसात ओलसर पणाचे कारण देत व्यापाºयांनी ३५०० रूपयापर्यंत कापूस खरेदी केला. अशा बिकट परिस्थितीमुळे शेतीला लागलेला खर्च निघाला नाही. तरी लोकांचे देणे, मुलांचे शिक्षण, लग्न व प्रपंच कसा चालवावा अशा पेच शेतकºयांसमोर निर्माण झाला. शासनाने ओल्या दुष्काळाची मदत हेक्टरी ८ हजार रूपये मंजुर करून शेतकºयांची चेष्ठा केली. तरी दुसरे पिक घेण्याकरीता वारखेड भागात बागायतदार शेतकºयांनी काळजावर दगड ठेवून कपाशीचे शेत मेंढपाळांना चराईकरीता देण्याची सुरूवात झाली आहे. तरी शासनाने शेतकºयांना भरीव आर्थिक मदत व सरसकट संपुर्ण कर्जमाफी देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.  

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी