शाळा तंबाखूमुक्त राहण्यासाठी शाळा परिसरात तंबाखू बंदी करण्यात आली आहे. या पृष्ठभूमीवर आज रोजी जिल्हय़ातील २ हजार ४१२ शाळा तंबाखूमुक्त असून, त्यात जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित तसेच खासगी शाळेचा समावेश आहे. ...
अकोल्यातील शेतकरी आंदोलनात ४ रोजी माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. त्या कारवाईच्या निषेधार्थ व आंदोलकांच्या सर्मथनार्थ मलकापूर येथील एसडीओ कार्यालयावर सर्वपक्षीय नेत्यांनी व शेतकर्यांनी तब् ...
बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला असून, वाढती थंडी गहू पिकासाठी पोषक ठरत आहे; मात्र थंडीबरोबरच ढगाळ वातावरणही निर्माण झाल्याने तूर व हरभरा पिकांवर किडीच्या प्रादुर्भावाचा धोका वाढला आहे. ...
एसटी बसेस वेळेवर सुटत नसल्याने विद्यार्थाची गैरसोय होत आहे. त्यामुळे शाळेच्या वेळेवर एसटी बसेस सोडाव्यात अन्यथा युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ४ डिसेंबर रोजी देण्यात आला आहे ...
मलकापूर : शाळेत जाण्याच्या लगबगीत असणारी प्रवाशाचा धक्का लागून तोल सुटल्याने बस खाली चिरडल्या गेली. ही घटना मंगळवारी ५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता नरवेल बसस्थानकानजिक घडली. ...
बुलडाणा : नेहमी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये अव्वल राहणाºया स्थानिक सैनिकी शाळेच्या बारा विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर होणाºया किक बॉक्सींग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...
मागील वर्षीच्या तुलनेत खामगाव तालुक्याने कांदा चाळीच्या उद्दिष्टात जिल्ह्यात यावर्षी बाजी मारली असून, कृषी विभागाने तालुक्यातील ८७५ कांदा चाळींना पूर्णत: मान्यता दिली आहे. त्यामुळे सर्वाधिक कांदा चाळीचा तालुका म्हणून खामगाव जिल्ह्यात अग्रेसर राहणा ...
डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम विश्वी येथील युवतीशी साखरपुडा करून लग्नखर्चासाठी ५ लाख रुपये घेऊनही लग्नास नकार देणार्या युवकाविरुद्ध डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्याची घटना घडली. ...
बुलडाणा जिल्ह्यातील मुदत संपणार्या ४३ ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली असून, ५ ते ११ डिसेंबरदरम्यान नामनिर्देशनपत्र सादर करता येणार आहे. यासाठी आता ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला असून, रणधुमाळीसाठी विविध राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. ...
बुलडाणा जिल्ह्याच्या वाट्याला १६ शिवशाही बस आल्या असून, टप्प्याटप्प्याने या बस सुरू करण्यात येणार आहेत. सध्या जिल्ह्यातील सात आगरांमध्ये ४९0 बसफेर्यांचा ताफा असून, शिवशाही बसमुळे जिल्ह्यातील प्रवाशांचे वातानुकूलित बसच्या प्रवासांचे स्वप्न लवकरच ...